लढा समतेचा…द्या समाजाला स्वातंञ्य करा..
जर समाज स्वातंञ्य झाला तर…
तुमची आमची भावी पिढी स्वातंञ्य होईल…
जर समाज स्वातंञ्य नाही झाला तर…
भावी पिढि पण स्वातंञ्य होणार नाही….
समाजासी जुडा व समाजाला जोडा…
सौजन्य कैलास डी. राठोड
गोर बंजारा संघर्ष समिती भारत,