Headlines

Ashok hiraman chavan

Mar sari “Goar Banjara”Samaj bandhaven ek vinanti ch ki vo “Rashtriya Banjara Tigers”Sanghtna r banner r het Judan  ek Aacho Samaj ghadayer kary karan ek punya r kam karnu. Karan Samajen Aachi Disha fakt n fakt e “Rashtriya Banjara Tigers ch De Sakach.other mahiti karita contact-Ashok Chavan(General Secretary-Rashtriya Banjara Tigers, Maharashtra Pradesh). Mobile-:09595423655/09820860805.

Read Full News

Vinod chavan

मुंबई (प्रतिनिधी) – एका कार्यकर्त्याने ‘हरीतक्रांतीचे प्रणेते’ म्हणून म्हणून फलकावर उल्लेख केल्यामुळे वाद झाल्याने एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी कार्यकर्त्याच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचा दि. २ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्त एका फलकावर त्यांना ‘हरीतक्रांतीचे प्रणेते’ म्हणून गौरविण्यात आले होते. यामुळे वाद निर्माण झाले. सोशल मीडियात यावरून खडाजंगी…

Read Full News

कृषिदिनाच्या सार्वजनिक सुट्टीसाठी नागपूर येथून स्वाक्षरी मोहीमेला प्रारंभ

नागपूर (प्रतिनिधी) – कृषीप्रधान राज्याचा महत्वपूर्ण तसेच शेती व शेतकर्यांचा सन्मानाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्या कृषी दिनाला सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेकडे वसंतराव नाईक् प्रसार व प्रचार समितीचे संयोजक एकनाथ * विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके प्रसार समितीच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना लिहिणार पत्र * वसंत पुरके कडून एकनाथ पवारांच्या मागणीचे अभिनंदन पवार यांनी…

Read Full News

वसंत विचारधारा: महाराष्ट्राची विकासधारा

नवे आत्मभान जागृत करुन स्वावलंबनाच्या दिशेने कर्तृत्व घडवण्यात सहाय्यभूत ठरणारी विचारधाराच व्यक्तीला, राज्याला अग्रेसर करणारी ठरते. महाराष्ट्रात आज अनेक विचारधारा रुजलेल्या असताना महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडत आहे. किंवा अपेक्षे एवढी झेप घेतलेली नाही. तेंव्हा महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधायचाअसेल तर, नवे आत्मभान जागृत करुन कर्तृत्व घडवीण्यात मोलाचे योगदान देणारी ‘वसंत विचारधारा’ अर्थात ‘NAIK THOUGHT’ चा…

Read Full News

मारे वावरेंम

मारे वावरे मारो मन भारी रमरोच मारे वावरे चारीवडी हारो हारो रान धुरा बंधाराती दिसावं हरेभरे झाडेरं पानं चारी वात देखनं मारो मन गमरोच मारे वावरेम ….. मारे वावरे दिसावंन जतं-ओत धुडेर वारूळ धुडें सारू जाऊ कत आब म भायारो देवळ सारी तिरथ मन आतच मळरोच मारे वावरेम ….. मारे वावरे कणेती जावं खाळीचा रूंगळी…

Read Full News

सचिन चव्हाण पुरस्काराने सन्मानित

रामटेक (प्रतिनिधी) – येथील पक्षीमित्र तथा साहित्यिक सचिन चव्हाण यांना डी.रामी रेड्डी मेमोरियल संस्था मनसर तर्फे पंधराव्या वर्धापनादिनी सोहळ्यात साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल पुरसकाराने सन्मानित करण्याल आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव देशमुख, संत गोपालदास महाराज, वासुदेव शहा टेकात्र, त्रिलोक महेर (अध्यक्ष, पत्रकार संघ रामटेक), सदानंद निमकर महेश ब्रम्हनोटे, लक्ष्मण उमाळे, कैलास नरुले, अरुण…

Read Full News

तांडय़ाचा एफआयआर

मी तांडा, पाल, काफीला सारं काही पाहिलं पण कुठच विकास नाही दिसलं. भकास वस्ती, दारिद्रयाची ‘कश्ती’ योजनेला वस्तीची ‘ऍलर्जी’ तरीही तुम्ही ‘ऑल इज वेल’ कसे काय म्हणता…? काळ तंत्रज्ञानाचा आहे म्हणुन… डोकं सुन्न होते तांडा पाहून. उघडय़ावरची मुले… केजलेली फुले.. शिक्षणाची गळती.. वाढते बालकामगार.. सारं काही ओसाड-ओसाड भारतभर फिरले ‘रेणकेजी’ तरीही तुम्ही ‘वेट अँड वॉच’…

Read Full News