Celebrate ” SEVALAL ” jayanty on 15 Feb 2015 at each & every tanda , tahasil & dist

* * * APPEAL * *  *  Bharatiy Banjara Samaj Karmachari Seva Sanstha , which is established  for socio economic development of Banjara & working with dedication & devotion , appeals to all Gormaty, celebrate ” SEVALAL ” jayanty on 15 Feb 2015 at each & every tanda , tahasil & dist level . My…

Read More

राष्ट्रिय बंजारा टायगर्स ची अमरावती विभागीय बैठक

राष्ट्रिय बंजारा टायगर्स ची अमरावती विभागीय बैठक दि.11/01/2015 रोजी सकाळी 11.00 वाजता रसिकाश्रय संस्था.घाटंजी जी.यवतमाळ येथे आयोजित केली असून राष्ट्रिय अध्यक्ष मा. आत्मारामभाऊ जाधव, राष्ट्रिय सरचिटनिस मा. वाल्मिकभाऊ पवार,राष्ट्रिय प्रवक्ता  अँड.अविनाशभाऊ जाधव,प्रदेश अध्यक्ष मा. गणपती राठोड,प्रदेश सरचिटनिस मा. अशोकभाऊ चव्हाण,प्रदेश संघटन सचिव मा.विरुभाऊ राठोड, विदर्भ अध्यक्ष मा. अनिलभाऊ राठोड या सभेला संबोधित करणार आहे तरी…

Read More

औरंगाबाद मराठवाडा मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रा. मोतीराज राठोड यांचा सत्कार

औरंगाबाद (प्रतिनिधी) : साहित्य अकादमी भारत सरकार तर्फे 2014 वर्षाचा राष्ट्रीय भाषा सन्मान प्रा. मोतीराज राठोड यांना मिळाला. त्याकरिता त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सत्कार दि. 20-12- 2014 रोजी ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे सर यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता साहित्य परिषदेमध्ये देण्यात आला आहे. यावेळी डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. मोतीराज राठोड यांच्या साहित्य आणि…

Read More

प्रेरणादायी व्यक्तीमत्व श्रावणसींग राठोडः इंदौर

सामाजिक बांधिलकी, समाजऋण, समाजाचा उत्थान ह्या हेतूने प्रेरीत झालेले समाजसेवक श्रावणभाया राठोड संपूर्ण भारतात बंजारा समाजाच्या उद्धारासाठी जातीने हजर राहतात. आमच्या विनंतीला मान देऊन 2012 मध्ये रामनवमी निमित्त उमरी पोहरादेवी येथे संपन्न झालेल्या बंजारा सांस्कृतिक महोत्सवात करतारसिंग तेजावत व आपल्या नातवांना सोबत घेऊन सहभागी झाले होते. 2013 मध्ये नांदेड येथे वधू-वर परीचय मेळाव्यात इंदौर येथील…

Read More

गोर तत्वांचा वेध : विरेणा

गोर बंजारा समाजामध्ये भाऊ व बहिन यांचे नाते अत्यंत पवित्र व प्रेमळ नाते, मानले जाते. बालपणापासून तारुण्यात येई पर्यंत त्यांनी एकमेकांशी जोपासलेला जिव्हाळा व घरातील कौटुंबिक संस्कार यामुळे भाऊ बहिणीच्या विचारात एक वाक्यता निर्माण झालेली असते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सामुहिक कार्य व सामुहिक जबाबदारी या संस्कारातून त्यांची वाढ झालेली असते. भाऊ आपल्या बहीणीला आपल्या काळजाचा…

Read More

सेवाभायार बोल

मागील भागात आपण संत सेवादास, रामचंद्र सात, धर्मिसात यांनी भगवंतानी दिलेली शक्ती, निपुणता वापरुन संकट समयी ऐक्य निर्माण करुन संकटाचे निवारण केले, संत धर्मिसात यांनी संकट समयी बालाजीने दिलेले शक्ती वापरुन जलवृष्टी थांबवली, संत रामचंद्र सात यांनी पेढारियाशी बुद्धकरुनी संकट निवारीले पण, गंगाभरुन चाललेली आहे. मला जगदंबा यांनी संकट जाणविले आहे. आणि तिच पूर्ण करेल….

Read More

गोरबोली, संस्कृती जपायची असेल तर बंजारा भाषांकडे लक्ष हवे

महाराष्ट्रात बंजारा समाज फार मोठय़ा प्रमाणात विखुरलेला आहे. त्यांची एक वेगळी भाषा आहे. संस्कृती आहे, वेषभूषा आहे. या विखुरलेल्या बंजारा समाजात बंजारी, लमाण, धाडी, मथुरा वंजारी इत्यादी भाषा बोलल्या जातात. या भाषा जतन करावयाच्या असतील तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेषतः शिक्षण खात्याने त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. बंजारा समाज त्यांची भाषा गोरबोली, संस्कृती जपायची असेल तर…

Read More