Kailash Rathod

social media and other religion's activities.

“बंजारा समाज के आधार व आस्था वाले नेता गण तथा संघटन नायक के बारेमे खेद, – मा.सुखी चव्हाण बदलापुर ठाणे,

गोर बंजारा समाज के आधार तथा आस्था           वाले नेता गण तथा संघटन नायक के बारेमे  खेद आज हमे ऐसा चित्र नजर आ रहा है. की हर कोई नेता होना चाहता है !एक झुण्ड(ग्रुप) बनानेका विचारी लोगोके लेके संघटन स्थापित हो रहा है . अच्छी बात है हजारो संघटन हो लिकिन उद्देश् एक होना जरूरी हो…

Read More

भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान” भाग क्र.1 – प्रा.दिनेश सेवा राठोड

*भाग १* *वाचा*???? *भारतीय संवीधान वाचन* *व जनजागृती अभियान* काही ठळक मुद्दे **** भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया —– विसाव्या शतकात अभ्यासपूर्ण राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. या लेखात आपण जॉन रॉल्स या समकालीन विचारवंताने मांडलेल्या विचारांचा आढावा घेणार आहोत. त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार ३८९ सभासदांची एक घटना समिती निर्माण झाली. या घटना…

Read More

“भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान”

🙏 *अत्यत महत्त्वाचे*🙏 माझ्या सर्व  गोर बंजारा बांधवांना *जय सेवालाल जय वसंत* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान*      मित्रांनो , बंजारा आदीम जमातीपैकी एक, काळाच्या ओघात आपल्यात अनेक स्तिथंत्यरे घडलीत . विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुध्दा अमलात आणल्या गेले.मात्र  भारतीय लोकशाही प्रणालीचा अंगीकार व त्यान्वये मुलभूत हक्क व अधिकार बाबतचे…

Read More

“आरक्षण हे मुळी का मिळालं हे आपण लक्षात घेतल पाहिजे

आरक्षण हे मुळी का मिळालं हे आपण लक्षात घेतल पाहिजे. हजारो वर्षापासून आपल बहुजनांच शोषण करण्यात येत होतं, आपल्याला शिक्षण घेता येत नव्हतं सर्वबाजुनी आपली कुचंबणा होत होती. मनुवाद्यानी अशी व्यवस्थाच बनवून ठेवली होती.अशा या हजारो वर्षापासून अन्याय सहन करत असलेल्या समाजाला स्वतःच्या पायावर उभ करून मनुवादी प्रवृत्तीशी सामना करण्यासाठी आरक्षणाची निर्मिती झाली. तस जर…

Read More
Kailash D. Rathod

“आरक्षण:-आर्थिक की जातीनिहाय..?

आरक्षण :-  आर्थिक की जातीनिहाय ? गेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे. आपल्यापैकी ज्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वाटते त्यांच्यासमोर याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे. २५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव…

Read More

“समता अभियान स्थापन” – सुखी चव्हाण

समता अभियान स्थापन???? परळ मुंबई येथील दामोदर सभागृहात दि. 20/7/2016 रोजी ” समता अभियान या सामाजिक जनसंघटनेची स्थापना बुधवारी डॉ भालचंद्र मुनगेकर यांनी केली. विशेष म्हणजे याच ठिकाणी 92 वर्षापूर्वी म्हणजे 20/7/1924 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहीष्कृत हितकारणी सभा,या सामाजिक संघटनेची स्थापना केली होती. या वेळी प्रामुख्याने समता अभियान स्थापनेची प्रमुख ध्येय धोरण व…

Read More
banjara-woman-sanskruti

गोरमाटीम पांच नवण – काई छ “याडी बाप येच आपण गुरू छ”

“याडी बाप येच जीवणेर खरे गुरू छ” पेलो नवण:– मारे याडी बापेन,सोतार दुख भूलन जे मन सुख दिने,सोतारो सपनो छोडन मारे सपनेरो विचार करन सारी जीवण मारे सारू कष्ट करन मारे जीवणेरे उद्धारे सारू रात दन एक करन कूणसी स्वार्थ न रकाडता मन आचो मनकिया बणाये, आछो संस्कार देन आछो विचार करेर सिकाये. याडी बापे…

Read More

“भटक्या विमुक्त स्त्रियांस माणूस म्हणून कधी स्थान मिळेल”- मा.सुखीभाऊ चव्हाण,

भटक्या विमुक्त स्त्रियांस माणूस म्हणून कधी स्थान मिळेल? भटक्या विमुक्त समाजातिल स्त्रियांना संघटित करून, प्रबोधन करून मुख्य प्रवाहात आणावे लागणार आहेत. भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे जीवन लाचार आणि अगतिक आहे. ही वास्तिवकता आहे या स्त्रियांची अगतिकता, असाह्यता मला अस्वस्थ व् क्लेश दायक वाटते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक पातळीवर या स्त्रियांचे प्रश्न कधीच चर्चेत येते…

Read More

“सुशिक्षित वर्गाने बंजारा समाजाला खरेच धोका दिला काय”- प्रा.अरूण चव्हाण हिंगोली,

*सुशिक्षीत वर्गाने बंजारा समाजाला खरेच धोका दिला आहे काय ?* एखाद्या शासकीय कार्यालयात, दवाखान्यात, पोलीस ठाण्यात, महापालिकेत वा अन्यत्र कोठे आपले काम असेल आणि ते आपणास विनात्रासाने लवकर करून घ्यायचे असेल तर आपण काय करतो ? आपण शोधतो की त्या कार्यालयात आपला कोणी मित्र किंवा ओळखीचा कोणी आहे काय ? जर नसेल तर आपल्या परिचितांना…

Read More
Kailash D. Rathod

बंजारा समाज व आरक्षण,प्रश्न..? – गोर कैलास डी राठोड

*बंजारा समाज व आरक्षण* *प्रश्न….* 1) बंजारा समाजातील सर्व सुशिक्षित बेकारी वाढण्याला जबाबदार कौन…. *उत्तर:-* 2) बंजारा समाजातील शिक्षणाला महत्व कमी का आहे…जबाबदार कौन…? *उत्तर:-* 3) बंजारा समाजातील अधिकारी वर्ग आरक्षणच्या भरोस्यावर किती % नौकरी करतात…? *उत्तर:-* 4) बंजारा समाजातील शेतकऱ्या विषयी कधी कोन्ही आधिकारी कर्मचारी वर्गाने विचार केला का…? *उत्तर:-* 5) आरक्षण च्या भरोस्यावर…

Read More