स्वतंत्रता दिवसपर ढेरसारी शुभकामनाएँ..!
देश के सभी समाज बंधुओ को स्वतंत्रता दिवसपर ढेर सारी शुभकामनाएँ..
देश के सभी समाज बंधुओ को स्वतंत्रता दिवसपर ढेर सारी शुभकामनाएँ..
“जग जिंकण्यासाठी हवा दुर्दम्य आत्मविश्वास! मित्र हो कितीही तनाव अयुष्यात येतात अन् जातात पण त्या तनावाला सामोरे जाण्याची जिद्द आपल्या अंगी हवी.जर आपल्या अगी ते तनाव पचविण्याची तयारी असेल तर तुम्हाला कोनी ही रोखु शकनार नाही.सतत पुढे जाण्याची तयारी ठेवा.चांगले चांगले विचार आपल्या मनात असुद्या.मग बघा तुमची तयारी तुम्हाला चांगले येश देऊन जाईल.सधी सोडु नका…
बंजारा समाजातील प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी स्व.वसंतरावजी नाईक यांचा आदर्श घेणे खुप महत्वाचे आहे. कारण बंजारा समाजाच्या गरीब व छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या वसंतरावांनी एवढी मोठी भरारी घेणे म्हणजे त्यांचे विचार,स्वभावामुळे त्यानी तो स्थान गाटले.बंजारा समाजाच्या हितासाठी व महाराष्ट्रात सर्व शेतक ऱ्यासाठी त्यांने खुप मोठे मोठे कायदे आमलात आनले.त्यांचा एक घोष्य वाक्या माझ्या मनात खुप म्हत्वाच स्थान…
मित्र हो जय सेवालाल..👏 माझ्या जिवनाचा पहिला दिवस म्हणजे 1 जुलै. हा दिवस माझ्यासाठी खुप महत्वाचा दिवस आहे. कारण त्याच दिवसी म्हणजे 1 जुलै रोजी बंजारा समाजाचे महानायक व अधुनिक महाराष्ट्राचे सिल्पकार मा.मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांचा पण जन्म दिवस आहे. मित्र हो मी किती भाग्यवान आहे. यांचा मला खुप खुप अभिमान वाटतें कारण वसंतरावजी…
शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी पेरणारे कै. वसंतराव नाईक शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या वसंतरावांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळाचे तब्बल एक तप शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खर्ची घातले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री म्हणून वसंतरावांनी घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी व प्रगतीसाठी केलेली धडपड अजोड म्हणावी लागेल. “हिरवी शेती, हिरवी राने वाऱ्यावर झुलती, पीक पाचूचे आनंदाने गीत तुझे गाती’ हिरवा शालू पांघरलेली…
हरितक्रांतीचे प्रणेते, मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्याचा आढावा मानवता, न्याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्यात माहानायक वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्पकार व बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन देणा-या तसेच सतत अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची बुधवारी दि. 1 जुलै रोजी 103 वी…
बंजारा समाजाचे दमदार व्याक्तीमत्व मा.श्री संजयभाऊ राठोड.महशुल राज्यमंत्री महाराष्ट्र व यवतमाळ जिल्हा पालक मंत्री.यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा..
“बंजारा हस्तकलेची शोंकांतिका:एक ऐतिहासिक धरोवर” याडीकार श्री पंजाब चव्हाण यांनी साहित्य क्षेत्राला आपली अभीनव ओळख दिली.बंजारा संस्कृती ही आपल्या देशातील जुनी संस्कृती.मात्र जागतिकीकरणाच्या युगात या संस्कृतीचा संपूर्ण लोप पावतात की काय ? अशी धास्ती वाटत असतांनी या संस्कृतीचा संपूर्ण चहरामोहरा श्री पंजाब चव्हाण यांनी या पुस्तकाच्या रूपाने समोर आणलेल आहे.या बंजारा समाजातील आदर्श महापुरूष संत…
!! मराठी असे आमुची मायबोली..!! ती ‘आजपासुनी राजभाषा असे… -:1 मे 1966 :- महाराष्ट्र शासनाची राजभाषा ‘मराठी ‘ असल्याची घोषणा ना.वसंतराव नाईक यांनी या दिवसी केली आणि मराठीचा वापर ‘राजभाषा’ म्हणून सुरू झाल्याची द्वाही मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी फिरवली त्या दिवशीचे त्यांचे हे ऐतिहासिक भाषण. ……………..भाषण………………. आजचा दिवस हा मराठीच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून…
धुम्रपान एक ऐसी व्यासन हैं | जिसे एक बार पकडली उसे छोडना बहुत मुश्किल होजाता हैं | दोस्तो धुम्रपान को छोडो और अपने परिवार के साथ सुक्षित रहो क्यो की हमारी जरूरत अपने परिवार को बहुत हैं..!! धुम्रपान से कितने घर या परिवार बिछडजाते हैं | तो आओ एक साथ मिलकर 31 मई धुम्रपान निषेध…