Headlines

वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्रभर साजरी करा -ए.बी.चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेची राज्य कार्यकारीणीची बैठक दि. 14-06-2015 रोजी रविवारी ठाणे येथे पार पडली. सदर बैठकीत हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची 102 वी जयंती मोठय़ा प्रमाणावर साजरी करावी असे ठरले. संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रत्येक तांडा, तालुका व जिल्हा सतरावर साजरी करावी. या साठी स्थानिक…

Read Full News

केंद्र शासनाने बंद केलेल्या मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू करा -रोहिदास जाधव

मुदखेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यासह राज्यात शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी गेल्या 3 वर्षापुर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात केंद्र शासनामार्फत मॉडेल स्कूल आदर्श विद्यालये कार्यान्वीत करण्यात आली होती, पण या शैक्षणिक वर्षापासुन केंद्रातील मोदी सरकारने निधीअभावी या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व मुलींच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होण्यास…

Read Full News

अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी उपेक्षित वाडीतांडय़ांना दिला

न्याय सलेल्या जिल्ह्यातील 62 वाडीतांडय़ांना आता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विकासापासून कोसो दूर असलेल्या वाडी तांडय़ात प्राण फुंकत त्यांना महसुली दर्जा मिळवून दिल्याने हे वाडी-तांडे आता विकासाच्या पुरक प्रवाहात येणार आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येत वाडीतांडय़ाना महसुली दर्जा मिळण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असून अप्पर जिल्हाधिकारी व त्यांच्या हाताखालील…

Read Full News

W. r.  t. Sadashiva commission report today there was a hearing at Highcourt.

W. r.  t. Sadashiva commission report today there was a hearing at Highcourt. On behalf of the state government Addl. Advocate General Mr. Shivanna has appeared the case and requested for 2 more weeks time to respond After hearing the case by the single bench judge Justice K. G. Bhopanna has granted the same. Next…

Read Full News

हमारा नहीं मेरा समाज बोलो – गजानन राठोड़

जय शिव सेवालाल सुप्रभात दोस्तों और भाईयों मेरे सभी भाईयों ने स्कूलों में पहलें हि पन्ने पर पढा होगा। की “भारत मेरा देश है सारे भारतीय मेरे भाई बहन हैं” लिखने वाले ने बहूत ही अच्छी सोच के साथ लिखा होगा।मै पहले उनको दिल से प्रणाम🙏 करता हूँ। उन्होंने भारत हमारा देश की जगह भारत…

Read Full News

Sri Jemsingh maharaj today 67th birth anniversry

Jay sevalal. Sri sri sri. Sadguru sri. Jemsingh maharaj Att. Mahanagar, Mugalnagav Tq. Dist. Kalburgi. Karnataka. Taarikh. 24-06-2015 ko Bharat banjara bhakti sevamala samiti Ke sabhi sevamala bhaktadi yoke taraf se Samaj bhanduwo yevam sri. Jemsingh maharaj ke bhaktadi yonko. Maharaj ji ki 67vi janam din ke subha avsar par Aap sabhi  ko hardhik subhakamnaye….

Read Full News

“बंजारा हस्तकलेची शोकांतिका”

“बंजारा हस्तकलेची शोंकांतिका:एक ऐतिहासिक धरोवर” याडीकार श्री पंजाब चव्हाण यांनी साहित्य क्षेत्राला आपली अभीनव ओळख दिली.बंजारा संस्कृती ही आपल्या देशातील जुनी संस्कृती.मात्र जागतिकीकरणाच्या युगात या संस्कृतीचा संपूर्ण लोप पावतात की काय ? अशी धास्ती वाटत असतांनी या संस्कृतीचा संपूर्ण चहरामोहरा श्री पंजाब चव्हाण यांनी या पुस्तकाच्या रूपाने समोर आणलेल आहे.या बंजारा समाजातील आदर्श महापुरूष संत…

Read Full News

उत्तर भारत में AIBSS की कमिटी गठित की गई

दिनांक 21-6-15 को गोयार बनजारा समाज के नौ प्रदेशों से आए प्रतिनिधियों ने AIBSS की कमेटी गठित की है।आज योग शिवर दिवस होने के कारन कुछ समाज का काम करने वाले लोग मीटिंग मे नही आ पाए उनको आने वाली मीटिंग मे बुला कर कमेटी मे शामिल कीया जाएगा आज चुने गए मैंबरो के नाम…

Read Full News

हुंडा हा समाजातील महारोग

रामजी नाईक यांचा मुलगा 18 वर्षाचा झाला. तेव्हा नगरीतील लोक रामजी नाईकास सांगतात की लग्न केले पाहिजे तेव्हा रामजी नाईकास वाटले मुलासाठी मुलगी शोधायला पाहिजे. रामजी नाईक यांनी अप्त जनाला बोलावुन सांगितले की, भीमासाठी सुंदर व योग्य मुलगी पहा भिमाचे वय 18 वर्षे झाले आहे. करीता त्यांचे विवाह करणे योग्य आहे. तेव्हा काही अप्तजन सांगतात…

Read Full News
Prof. Motiraj Rathod

भटक्या विमुक्तांनी असा देश घडविला – Prof. Motiraj Rathod

भटक्या भुमिपुत्रांनी तन मन धन घामानी गुण कौशल्यानी एकेकाळी वैभवशाली सिंधु संस्कृति निर्माण केली. त्याचे वंशज आज भटके गुन्हेगार जमाती अश्या कलंकित अपमानीत नावानी ओळखली जात आहेत. देश स्वतंत्र होऊन आज तीन पीढ्य़ा झाल्या तरी यांच्या नावामागील कलंक दुर करु शकलो नाही. हे भारत देशाचे दुर्देव आहे कारण या देशात यांचा जन्म झाला आहे. त्यांच्या…

Read Full News