Headlines

भोकर येथे डॉ.नाईक दाम्पत्यांचा सत्कार

भोकर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होणारे डॉ.राम नाईक् आणि भोकर नगर परिषदेच्या न वनिर्वाचित आरोग्य व स्वच्छता सभापती सौ.डॉ.अनिता जाधव (नाईक) यांचा बंजारा समाजाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला. भोकर शहरातील विमल इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.यु.एल.जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य रोहिदास जाधव, बी.डी.जाधव, मोतीराम राठोड यांची उपस्थिती…

Read Full News
shravan kumar rathod

भटक्या विमुक्त आयोगाचे सदस्य श्रावणभाऊ राठोड यांना बंजारा समाजाने दिले निवेदन

अकोला (प्रतिनिधी) – अकोला येथे भटके विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे सदस्य मा. श्रावणभाऊ राठोड (इंदौर) यांना भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन श्री विलास राठोड (सामाजिक कार्यकर्ता) व माजी सभापती अजावराव जाधव, शालीक पवार, श्याम राठोड, आकाराम चव्हाण व असंख्य बंजारा बांधव भगीनीच्या उपस्थीतीत दिले. भटकया विमुक्तांचे स्वातंत्र्य पूर्ण काळात व स्वातंत्र्यांच्या 67 वर्षात शासनाने फक्त थट्टा…

Read Full News
Vasantrao Naik

वसंतराव नाईकांची दुरदृष्टी – लोकशाही विकेद्रीकरण आणि ग्रामिण नेतृत्वाचा उदय

भारतीय स्वातंत्र्यापुर्वी आणि स्वातंत्र्य आंदोलनाच्य काळात काँग्रेसच्या विविध अधिवेशनामध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्यावर भर देण्यात आला. रविद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनीग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थाचा पुरस्कार केला. गांधीजींनी ग्रामस्वराज्य संकल्पनेत स्वावलंबी व स्वयंपुर्ण बलशाली खेडय़ाचे चित्र रेखाटले, खेडय़ाकडे चला, खेडी स्वावलंबी व मजबुत करा असा संदेश गांधीजीनी दिला. त्यामुळेच विनोबाजींची सर्वोदयी चळवळ आकाराला आली….

Read Full News

सवाईराम राठोड यांच्या ‘अमृत महोत्सव’ आठवणीची शिदोरी तर त्यांचे आत्मचरीत्र ‘आव्हान’ प्रेरणादायी पुस्तक

वाशिम (प्रतिनिधी) – येथील प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. संदेश राठोड यांनी त्यांचे वडिल सवाईराम राठोड यांचा ‘अमृत महोत्सव’ चे कार्यक्रम आयोजन केले होते. सवाईराम राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी अतिशय गरीब भटकंती करणार्या गुटूंबातील मुलगा माझे असे कुटूंब की ज्याला कोठे राहाण्याचा ठिकाणा नाही अशा गरीब कुटूंबात माझा जन्म झाला माझा जन्म झाला…

Read Full News
Shivam Jadhav

शिवम जाधव सीबीएसई दहावीत विदर्भातून तिसरा

नागपूर (प्रतिनिधी) – नूकताच जाहिर झालेल्या 10 वी सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत विदर्भातून शिवम जाधव ने 500 पैकी 486 गुण (97.2%) मिळवून विदर्भातून तिसरा आणि राज्यातुन 11 वा तर बंजारा समाजातून प्रथम क्रमाकाने मेरिट उत्तिर्ण झाला आहे. शिवम शशिकात जाधव हा नागपूर येथील भारतीय विद्या भवन्स विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत होता. यापूर्वी त्याने…

Read Full News

दिलीपराव जाधव यांची विजयाची परंपरा कायम

वाशिम (प्रतिनिधी) – अकोला – वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दिलिपराव जाधव यांची संचालक पदासाठी झालेल्या सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीत दिलीपराव जाधव यांनी सर्वात जास्त मते घेऊन त्यांच्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. ह्या झालेल्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात बंजारा समाजाचे अवघे 4 मत असताना सुध्दा दिलीपराव जाधवानी हि संचाक मंडळाची निवडणुक लढऊन विजय मिळवुन प्रस्तापित मंडळीवर…

Read Full News
Kisanrao Rathod Banjara

संत श्री हमुलाल महाराज अथनी देवस्थान येथे दर्शनासाठी उसळली भक्तांची गर्दी

अथनी देवस्थान देशात गणला जाईल असा विकास करणार – मा.किसनराव राठोड अथनी (प्रतिनिधी) – बंजारा तीर्थक्षेत्र हमुलाल महाराज संस्थान अथनी येथील बंजारा समाजाचे दुसरे तिर्थक्षेत्र असलेल्या अथनीला 31 मे ला देशभरातून लाखो भक्तांनी दर्शन घेतले. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी येथे संत श्री हमुलाल महाराज यांची समाधी आहे. या ठिकानी तिनशे वर्षापासून दक्षिण भारतातील बंजारा…

Read Full News

बंजारा समाजाच्या लोकाना मारहाण करूँन टांड़यात आग लावली

तावरजखेडा (ता.जि.उस्मनाबाद) येथील गावगुंडानी गोर बंजारा समाजाच्या लोकांना मारहाण करून तांड्यामध्ये आग लावली यामध्ये समाजास न्याय मिळावा म्हणुन आज लातूर मध्ये गोर सेनेच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Read Full News

12 वी नंतरचे शैक्षणिक कॅरिअर

☆12 वी नंतरचे शैक्षणिक कॅरिअर ☆                     ☆ वैद्यकीय क्षेत्र ☆ शिक्षण – एमबीबीएस कालावधी – पाच वर्षे सहा महिने पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी पुढील उच्च शिक्षण – एमडी, एमएस व इतर पदविका                ☆शिक्षण – बीएएमएस ☆ कालावधी –…

Read Full News

मेरे सभी दोस्तों और भाईयों से निवेदन ह

🌹जय सेवालाल🌹 मेरे सभी दोस्तों और भाईयों से निवेदन है। कि समाज को न्याय दिलाने के लिए। हम सभी को कुछ समय निकाल कर आगे आना होगा। क्योंकि समाज को हमारी एकता की जरूरत है। और हमारे समाज के सभी भाईयों में अगर यही सोच आ गई। तो समजलो की हमारे समाज के अच्छे दिनों…

Read Full News