“शासनानी १ जुलै हा कृषि दिन म्हणूनच सजारा करावा”

​ बंजारा समाजाचाच नव्हे तर.. संपूर्ण मराठी जनाचा अपमानच म्हणावे..?  महानायक वसंतराव नाईकांनी महाराष्ट्र घडवीला आणि त्यांची जयंती १ जुलै हा दिवस कृषिदिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो असा अध्यादेश असताना पुन्हा १जुलै हा दिवस  राज्य मतदार दिवस म्हणून घोषित करुन ते साजरा करण्यास निर्देश देण्याचा आज दि.२०मे२०१७ रोजी शासन अध्यादेश काढणे हे कितीपत समर्पक…

Read More

“राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले”

राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले            “राज्यस्तरीय बुधभूषण जीवनगौरव पुरस्कार” अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले सर,पुणे शहराचे ATS प्रमुख सहायक पोलिस आयुक्त मा भानुप्रताप बर्गे सर,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मा विजय पाटकर सर,नगरसेवक अनिल बॉबी टिंगरे,शिवसेना व्यापारी सेलचे पुणे शहर अध्यक्ष मा आनंद…

Read More

बंजारा सामाजाचे युवा नेतृत्व ऑड,रमेशभाऊ राठोड यांना ‘बुध्दभुषन’पुरस्काराने संमानित 

बंजारा सामाजाचे युवा नेतृत्व ऑड,रमेशभाऊ राठोड यांना ‘बुध्दभुषन’पुरस्काराने संमानित             “राज्यस्तरीय बुध्दभुषन’ जीवनगौरव पुरस्कार” अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले सर,पुणे शहराचे ATS प्रमुख सहायक पोलिस आयुक्त मा भानुप्रताप बर्गे सर,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मा विजय पाटकर सर,नगरसेवक अनिल बॉबी टिंगरे,शिवसेना व्यापारी सेलचे पुणे शहर अध्यक्ष मा आनंद…

Read More

अँड रमेश खेमू राठोड यांना “राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार जाहिर…”

​????????????अँड रमेश खेमू राठोड यांना “राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार जाहिर…”????????????                                     गोर बंजाराची शान-मान-अभिमान व गोर बंजारा समाजाचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे,कायद्याचे महामेरु,सर्व गोर गरीब समाजाबद्दल कळवळा असणारे,सर्वांच्या मदतीला प्रत्येक वेळी धावून जाणारे,एक DASHING PERSONALITY म्हणून ओळखअसणारे,सतत…

Read More

श्री.पंजाब चव्हाण ( याडीकार) साहितकार व विस्तार आधिकारी पुसद यांनी लग्न पत्रिकेतुन दिला स्वच्छ भारत आभियानाचा बहुमोल संदेश

*गांवाचे जरी उत्तम नसलें।तरि देशाचे भविष्य ढासळले* *ऎंसे मानावे जान त्याने भले।हृदया माजी।।”*   संत तुकडोजी महाराजांनी रचिलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातीलही ५० वी ओवी. गाव चांगले असेल तरच देशाचे भविष्यही चांगले होते,  असा त्यांचा संदेश. गावच्या विकासा साठी संतानी आपापल्या परिने प्रयत्न केले.त्यातील च संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांचे योगदान महत्वाचे मानले जाते .  …

Read More

“गोर बंजारा समाज परिचय पुस्तिका”

​गोर बंजारा समाज के लिए एक “खुश खबर” जेन खुदेर परिचय, विज्ञापन, समाजेर जानकारी देर विये वो संपर्क करो मन। पुरे भारत में बसे गोर बंजारा समाज के एक दूसरे का आसानी से परिचय हो इस लिए रास्ट्रीय हिन्दी सा राज-बंजारा समाचार पत्र एक परिचय पुस्तिका निकालने जा रहा है “गोर बंजारा समाज परिचय पुस्तिका”…

Read More

 अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार यांची निवड: विषेष प्रतिनिधि गोर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र,

“अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार यांची निवड” विशेष प्रतिनिधी : “विदर्भाचा युथ आयकॉन” म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेले विदर्भातील प्रसिद्ध चित्रपट गीतकार तथा परिवर्तनवादी साहित्यिक एकनाथ पवार,नागपूर यांची साहित्य क्षेत्रातील नामांकित व सर्वत्र नेटवर्क पसरलेल्या अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली पवाराच्या निवडीने विदर्भाच्या साहित्य व सांस्कृतिक वारसाला…

Read More

 माझ्या तमाम समाज बंधू व सर्व मित्रांना १ मे महाराष्ट्र दिन विशेष, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा :- श्री एकनाथ पवार नागपुर

१ मे महाराष्ट्र दिन विशेष शाहु फुले आंबेडकराचा  पुरोगामी महाराष्ट्र. साहस,त्याग आणि विविधतेनी नटलेल्या या संघर्षशाली बहुभाषिक  प्रांतरचनाच्या निर्णयानंतर आपल्या   महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.अशा संघर्षशाली महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण..? बहुजन कि ब्राह्मण..? तत्कालिन परिस्थिती ही अतिशय विपरीत जाती धर्मात गुरफटलेली.विदर्भ,प महाराष्ट्र आणि मराठवाडा याची समिकरणे ही तितकीच भरकटलेली.लोकप्रिय व्यक्तिमत्व यशवंतराव…

Read More

​डॉ. गणेश चव्हाण सर लिखित ‘भरकाडी’  (कथासंग्रह) 

“सामान्य जीवाचे तिमिरातून तेजाकडे जगणे आणि काळीज पिळवटून टाकणारा भावपूर्ण आलेख” लेखक-प्रा.डॉ. गणेश चव्हाण नागपूर भरकाडी या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके असून निळ्याशार भव्य आकाशातील ढग हे आशावाद दर्शवत असून शुष्क,खडकाळ जमीन , सर्वत्र वाळलेले गवत,आणि तरीही तग धरून उभे असलेले काही हिरवीगार झाडे झुडपे ही तेथील लोकजीवनाचे जगणे दर्शविते. अशा विपरीत वातावरण,परिस्थितीतही एक सुंदर,देखणी…

Read More