Headlines

सेवालाल माराज जयंतीर से गणगोतेन शूभकामना. आज सेवाभायार जयंती निमीत यी news जरूर वाछन तमार मत कळाणू.

​जगत गुरू संत सेवालाल महाराज जयंती निमतेसी सारी गोर – कोर , भाई – भेनेन जिजा राठोडे सामुसी घणी -घणी शुभ कामना   जिजा राठोड            जळगांव        9730319749   आज सेवाभाया जलम दन. भाया रो जलमेर काणी सब गोर जाण छ पण करम काणी मालम हेताणीन अनदेखा करा…

Read Full News

सतगरू सेवालाल जेंतीर सायीछा

संत श्री सेवालाल महाराज (सतगरू सेवालाल माराज) कोणताही लेखी साहित्य नसताना,कोनतीही प्रतिमा काढलेली नसताना केवळ मौखिक सीकवणीच्या जोरावर संपुर्ण जगभरातील करोडो गोरबंजाराच नव्हे बहुजनांचे गोरगरीब दीनदूबळ्यांचे (गोर कोर यांचे ) श्रध्दास्थान व आराध्यदैवत. कोनत्याही ग्रंथात ऊल्लेख नसताना स्वतंत्र ओळखच नव्हे स्वावलंबनाचे,स्वाभिमानाचे व सहिष्णुतेचे धडे देणारे एकमेव समाजसेवक • संत श्री सेवालाल महाराज यांना गोर बंजारा…

Read Full News

“कवीवर्य मा.श्रीकांत पवार साहेब यांच्या “केसरी केसुला” या बंजारा काव्यसंग्रहास: लेखक प्रा.दिनेश राठोड यांनी दिलेली प्रस्तावना सह-शुभेच्छा

​*मा.कवीवर्य श्रीकांत पवार साहेब यांच्या केसरी केसुला या बंजारा काव्यसंग्रहास*  लेखक प्रा.दिनेश एस. राठोड यांनी दिलेली प्रस्तावनासह शुभेच्छा 🎼🎼🎼🎼🎼  सर,“कविता म्हणजे काय?” हा प्रश्न सारखा सतावत होता. आपल्या काव्यातुनच खरी  व्याख्या कळली. आपले काव्य म्हणजे  ‘निःशब्दाला शब्दरूप करणारे साधन,’ ‘ गोरबंजारा भावनांचा उस्फूर्त आणि उत्कट  आविष्कार,’ ‘सृजनशील गोर आत्म्याचा उच्चार’ आणि अस बरच काही सांगता…

Read Full News

“गोरमाटी संस्कृतीर धूणीं”

​आपणे गणगोतेम कतो गोरमाटीर धाटीम धूंवाडी छ.  धूंवाडी घालेसारू आपण वंळीवंळा धूणी करतेते. पणन यी धूणी साबीत भळन कोनी करतेते. जो भोग लछं वू धूणी करतोतो. जो चोखो पूजा करतेते वो आपापणे घरेम धूणी करतेते. धोळी लंघी मूंढयांघ फकसी वूद घालतेते. साबीत भळन कतो सार्वजनिक रूपेती धूणी कोनी बाळतेते. वीयार वणा चार पाचसे लोक जमतेते…

Read Full News

“कवीवर्य मा.श्रीकांत पवार साहेब गोर साहित्याचा तेजस्वी तारा”

​कवीवर्य.मा.श्रीकांत पवार     साहेब गोर साहित्याचा तेजस्वी           “तारा” सर, आपण 1960 वा त्या पूर्वी पासून ते आजही अविरत काव्य व ललित लेखन करित आहात…  या पार्श्वभूमीवर बंजारा  माणसांना बंजारा समाजाशी, आपल्या  बदलत्या  संस्कृतीशी नातं भक्कम करण्यासाठी समाजाच्या विविध समस्यावर आपले साहित्य प्रकार नक्कीच उपयोगी ठरत आहे..ठरत राहणार आहे. समृद्ध…

Read Full News

प्रा.दिनेशभाऊ राठोड तमेन जल्म दनेर कोटी कोटी शुभेच्छा- गोर कैलास डी राठोड,

​*जिवेद शरद शतम्* वसंतराव नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्येरो राष्ट्रीय अध्यक्ष अन् हामारो मार्गदर्शक मा.प्रा. *दिनेशभाऊ सेवा राठोड* येंदुन जल्म जनेर कोटी कोटी शुभेच्छा… भीया तमार प्रत्येक विचार लिंबडासू फेलणो…तमार प्रत्येक शब्द घूलरासू वदणू. तमार कार्य नेहमी चारी दिशान गोर संस्कृतीर कार्येन हातभार लागणू.तमार प्रत्येक शब्द हवार दिशान जान काणी समाजेर प्रत्येक युवकेन दिशा…

Read Full News

“अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन बाबत”

​*अखिल भारतिय बंजारा साहित्य संमेलन बाबत* ✍ *गोर कैलाश डी.राठोड* तथा समाज बांधव           ( मुंबई व ठाणे )     डॉ विजय जाधव सर व प्रा.कृष्णा राठोड यांनीसाहित्य संमेलन संदर्भात  दिलेली माहिती- वजा सुचना गोर बंजारा अभिवृत्ती व अंतःकरणाला पूरक आहे का? असा प्रश्न सामन्यात तयार होणे साहाजिकच आहे.मागील वर्षी…

Read Full News
banjara-woman-sanskruti

“बंजारा समाज सदियो पूराना”

भारत की सबसे सभ्य और प्राचीन संस्कृती सिंधु संस्कृती को माना गया है। इसी संस्कृती से जुड़ी हुई गोर- बंजारा संस्कृती है और इस गोर बंजारा समाज का  वास्तव पुरी दुनियाभर में है और उन्हें अलग अलग प्रांत में अलग अलग नाम से जाना जाता है। जैसे महाराष्ट्र में बंजारा, कर्नाटक में लमाणी, आंध्र में…

Read Full News

“अखिल भारतीय बंजारा समाज साहित्य सम्मेलन-केवळ गोर संस्कार व गोर साहित्यानेच परिपूर्ण व्हावे”

​*भाग 3* *बंजारा साहित्य संमेलन- काही तथ्ये व अपेक्षा*     प्रा.दिनेश एस.राठोड     समाज विषया वरील प्रश्नांवर  कथाकथन, नाट्य, काव्यवाचन असे कार्यक्रम हवे विनोदी वक्तृत्व स्पर्धा, बंजारा भजन लेंगीगीत काव्यगायन मैफल, काव्याधारित नृत्य, समाज निगडीत  संशोधन शोधनिबंधाचे वाचन असे नव-नवे कार्यक्रम आयोजित व्हावे. संशोधक,समाजात लौकिक यश मिळविलेली व्यक्ती, चित्रकार, मुद्रक, ग्रंथविक्रेते इत्यादी व्यक्तींचे प्रातिनिधिक…

Read Full News

“अखिल भारतीय बंजारा समाज साहित्य सम्मेलन-केवळ गोर संस्कार व गोर साहित्यानेच व्हावे”

​*भाग -2* *बंजारा साहित्य संमेलन- काही तथ्ये व अपेक्षा*    ✍प्रा.दिनेश एस.राठोड      आपण जाणतो साहित्यच माणसाला सुसंस्कृत बनविते. .संस्कृतीचे संक्रमन करते.  आमच्या उमेदी  साहित्यिकांनी गोर विचारांच्या साहित्य चळवळीला प्रतिष्ठा देण्याची खरी गरज आहे. समाज सर्वार्थाने पुढे न्यायचा असेल, तर गोर बोलीतील  साहित्यिकांचीही तेवढीच नितांत गरज आहे.   अलिकडे गुराखी   साहित्य संमेलन जंगलात…

Read Full News