Headlines
Kailash D. Rathod

“अत्याचार सहन करण्या पेक्षा मेलेले बरे”

अत्याचार सहन करण्या पेक्षा मेलेले बरे!! समाज एकसंघ करावयाचे असेल तर सर्व संघटनेच्या लोकांनी सयुक्तिक पणे आपले विचार विनिमय करून उद्धेश सफल करने योग्य होईल आपआपसातील वैचारिक मतभेद दूर करून दृढ विस्वास निर्माण झाला पाहिजे. दुर्दैवाने लिहावेसे वाटते कि एक दोन संघटना सोडल्याखेरीच कोणीच एकत्र येण्या ची भाष्या  करताना दिसत नाही . याला स्वार्थी वृत्ती…

Read Full News

“खरी सामाजिक बांधिलकी जपनाऱ्या महिला वर्ग” उमरखेडच्या प्रतिष्ठान,तनिष्का स्त्री संघटन”

*”खरी सामाजिक बांधिलकी जपनाऱ्या महिला वर्ग”* यवतमाळ जिल्ह्यातील तालुका उमरखेड शहरात सुरू असलेल्या परिसरात शांतता व सुव्यवस्था  प्रस्थापित  कार्यात पोलिस प्रशासनास सहकार्य सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठान संघटनेच्या महिला कडून खऱ्या कार्याची सुरवात. देशात समाज बाधिलकीच्या सहायतेला खुप कमी महिला संघटन कार्य करत असतात. त्या सर्वांना वगळता ता.उमरखेडच्या वतिने तनिष्का महिला संघटन या महिला पदाधिकारी कडून…

Read Full News

“वक्त के साथ साथ परिस्थितियाा भी बदल रही हैं”

प्यारे भाई और बहनों, वक्त के साथ साथ परिस्थितियां भी बदलती रहती हैं, ठिक वैसे ही हमारे समाज में काफी बदलाव आया है यह हम पुरें भारत में देखने मिल रहा है. सब के मन में एक ही तमन्ना है कि, समाज संघटित बनें और समाज की तरक्की कैसे होगी. बस कल के जिंतुर -परभनी…

Read Full News
Kailash D. Rathod

“समाज संघटीत करण्या करिता खालिल बाबी बहूमोल ठरेल”:- मा.सुखी चव्हाण,

समाज संघटित करण्या करिता खालील बाबी बहुमोल ठरेल समाज एकसंघ करावयाचे असेल तर सर्व संघटनेच्या लोकांनी सयुक्तिक पणे आपले विचार विनिमय करून उद्धेश सफल करने योग्य होईल आपआपसातील वैचारिक मतभेद दूर करून दृढ विस्वास निर्माण झाला पाहिजे समाजाच्या प्रत्येक उच्च पदस्य संघटनेच्याव्यक्तींनी समाजाशी  विश्वासघात करणार नाही, समाजाचे दुःख हे माझे दुःख आहे समाजाच्या कोणत्याही घटकावर…

Read Full News
Kailash D. Rathod

“आचरण में अस्थिरता कि अवश्य्यकता”

आचरण मे स्थिरता कि आवश्यकता मेरे जातिके समंजस तथा समाज हित से प्रेरित बन्धुओसे अनुरोध है की ,आज हम देख रहे है हम समाज सुधार हेतु कुछ सभा आयोजित करते है!वहा उपस्तिति नही के बराबर होती है मोर्चा आयोजित किया लेकिन उदासीनता नज़र आई ,इसका आत्मपरीक्षण होना ही चाहिये ! केवल ज्ञान देनेसे और कथनी…

Read Full News
Kailash D. Rathod

“समाज काय म्हणेल या गोष्टीला आपल्या कडे जास्त महत्व दिल जातं”

समाज काय म्हणेल या गोष्टीला आपल्याकडे फार महत्त्व दिलं जातं … जेव्हा स्वतःसाठी काही करायला आपण जातो ना म्हणजे अगदी स्वतःसाठी जगण्याचा विचार जरी करत असू तेव्हा कित्येकांच्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय रहात नाही ‘ समाज काय म्हणेल?म्हणजे स्वतःसाठीचे कुठलेही निर्णय घेण्यासाठी आपल्याला समाज नावाच्या सर्वोच्च न्यायालयाहून देखील वरती असणाऱ्या संघटनेकडे डोळे लावून बसावे लागते….

Read Full News
banjara-devi-jagdamba

मातार आरदास – Banjara Prayer

मातार आरदास *************** जय जय जय देवी, जय भगवती, जय सघळती ज्वालामुखी, जगदंबा, मरीयामा याडी हातेम खड्ग खप्पर लेते भागे भूत हातेम त्रीशूळ धारी पाताळणी शीर आसमानेती उंचो छ त्रीकुटेम नाम छ भगवती माता. झक्कड-झोल हजार कोस संकट टाळ पापी-पाखंडीन दूर कर, भूंडेन छेटी रखाड सुभेट कर, इच्छा वाळेर इच्छा पूरी कर निर्धनेन धन द,…

Read Full News

नंदुभाऊ पवार येनुर आत कोनगाम,जी.ठाणे मा गोरमाटीर चितंन बयटक पार पडी.

काल दि.25 तारकेन कोनगाम,जी.ठाणे आत गोरमाटीर चितंन बयटक पार पडी.गोरमाटी वास आजलगस कूणसही घटनादूरूस्ती आजलगस हूयी कोनी आन आलग आलग राज्यमा आलग आलग आरकसण,आलग आलग नाम 1950 ती तो 2016 ताळीं कू रीदो.गोरमाटीन तोडमरोडन,कती बजांरा,कती गोरबंजारा,कती लबान,कती लूभाणा,कती गवार,कती गू वार,कती कायी कायी.कती वोबीसी,कती यनटी,कती घटीं,कती यसटी,कती वोपन,कालेर बयटक मा आसो ठरो छ,की दिल्ली मा…

Read Full News

संत श्री सेवालाल महाराज यांचा जन्म दिवस शासकीय पध्दतीने साजरा करण्याबाबत राज्य शासनाकडे मागणी राज्यमंत्री महसूल, श्री.संजय राठोड

प्रेस नोट प्रति, मा.संपादक, सामना, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ, देशोन्नती, पुण्यनगरी, संध्यानंद, रायगड टाईम्स, नवाकाळ, नवशक्ती, प्रहार, वार्ताहार, तरुण भारत, नवभारत, संध्याकाळ, राज्योन्नती, महासागर, मुंबई चौफेर विषय :- संत श्री सेवालाल महाराज यांचा जन्म दिवस शासकीय पध्दतीने साजरा करण्याबाबत राज्य शासनाकडे मागणी राज्यमंत्री महसूल, श्री.संजय राठोड महोदय, उक्त विषयान्वये कळविण्यात येते की, राज्यमंत्री महसूल,…

Read Full News

​चिमुकली वरिल अत्याचारा विरोधात नाशकात एकवटला बंजारा समाज

नाशिक येथे बंजारा समाजाच्या 5 वर्षाच्या चिमुकली वरिल अत्याचारा प्रकरणी मोर्चा नांदुर नाका ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे पुरूष व महीलानी या मोर्चामध्य हजारोच्या संख्येने सहभाग घेऊन सुमारे पाच कि. मी. सततधार पावसात पायी चालून निषेध केला. कोणत्याही प्रचलित राजकिय नेतृत्वाच्या अनुपस्थितीत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गुन्हेगाराला फाशीची…

Read Full News