Headlines

“शिक्षण प्रबोधन”

​!!! शिक्षण प्रबोधन :१ !!!    शिक्षण हा आपल्याला सुखी बनवणारा एकमेव मार्ग,म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणा बद्दल विशेष काळजी घेतली पहिजे.शिक्षणा विषयी प्रबोधन :- 1)आपलं मूल शिकले पाहिजे याची खरी तळमळ मुलाच्या आई बापाला वाटली पाहिजे.मात्र आपल्या समाजातील पालकांना हे वाटत नाही,कारण शिक्षणा अभावी त्यांना तसं वाटत नाही.परिणामी त्यांना प्रबोधन होणे गरजेचे आहे.यासाठी पालक -शाळा…

Read Full News

संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.6

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग–7*वाचा *भारतीय  संविधान* *************** *मूलभूत अधिकार* भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये *सामान्य मानवी अधिकारांचा* समावेश आहे जसे – कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा…

Read Full News

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग” क्र.7

*जय सेवालाल जय वसंत* _____________________ *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित *** _____________________ *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* *भाग–6 *वाचा* *भारतीय  संविधान*   *संघराज्य प्रणाली* * *भारत* हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे…

Read Full News

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र 5

*जय सेवालाल जय वसंत* ______________________________ *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ______________________________ *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ______________________________ *भाग–4  *वाचा* *भारतीय  संविधान* *************************** *   *प्रशासकीय* सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या…

Read Full News

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.4

*जय सेवालाल जय वसंत* *********************** *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ______________________________ *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* *भाग–4  *वाचा* *भारतीय  संविधान*    !!**************************!! *   *प्रशासकीय* सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या…

Read Full News

“मन” कुठले ही कार्य करण्यासाठी लागणारा म्हणजे “मन”

“मन” समाजिक समस्या सोडविण्या साठी.द्वेष,ईर्षा,समाजद्रोह,स्वार्थी बुद्धि,, कोणाची ही  अवहेलना,मी मोठा की तू मोठा.आरोप  प्रत्यारोप हे सोडून एकमेकांचे मन प्रेमाने व् सद्विचाराने जिंकणे आवश्यक आहे मग निकराची लढाई आपोआप जिंकली जाते.      सामाजिक चळवळ चालवताना आपल्या समाजासि,मनाशी ,धेयाशि एकनिस्ट असणे गरजेचे आहे जर मन समृद्ध विशाल नसेल तर पराभव मनात पहिल्यांदा होतो मग तो सामाजिक लढाई…

Read Full News

“जब हमारा दिमाग कमजोर होता हैं। तो गोर माटी समाज कि परस्थितीया बनजाती हैं।:-

जब हमारा दिमाग कमजोर होता है,गोर माटी समाज की परिस्थितियां समस्या बन जाती हैं। जब दिमाग स्थिर होता है तो समाज के ऊपर जो परिस्थितियां  आयीं है ओ चुनौती बन जाती हैं किंतु जब  हमारा दिमाग मजबूत होता है, तो सोचने समजने की ताकद बन जाती है की हम समाज के प्रोभोदन के लिए क्या…

Read Full News

“जागे व्हा गोर बंधूनों” – मा.सुखी चव्हाण

जागे व्हा गोर बंधुनो, षंड होऊन थंड राहण्यापेक्षा   अन्याया विरोधात गुंड होऊन बंड केलेले कधीही चांगलेच   वसंतराव नाईक चेउपकार तुझ्या रक्तात पाहीजे       गोर माटी सळ सलु दे धमन्यातील रक्त आणि हो पुढे आपले अस्तित्व व् अस्मिता च्या रक्षणा साठी रासत्यावरची लढाई लड़ने अनिवार्य आहे दाखव जे वेळोवेळी बोलतो ते शौर्य आणि इमानाने…

Read Full News

“भारतीय संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग 2, मा.प्रा.दिनेश सेवा राठोड,

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित उपक्रम *** ______________________________ *भारतीय संविधान वाचन व जनजागृती अभियान* ???? *भाग 2*???????? *आजही २६ जानेवारी* हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. *घटना समितीच्या बैठका* घटना समितीच्या एकूण ११ बठका झाल्या. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीची शेवटची बठक…

Read Full News

“फक्त तू खच्चू नकोस”

   *|| फक्त तू खचू  नकोस ||* एक डाव हरला तरी त्यात काय  एवढं ..? कुणीतरी जिंकलंच की हे ही नसे थोड … संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस …        सूर्य रोजच उगवतो,        त्याच  नव्या तेजाने …        रोज मावळतीला जातो        रोजच्याच् नेमाने ……

Read Full News