चित्रपटामुळे बंजारा समाज पुन्हा एकदा चचेर्त आलाय.
अजिंठा चित्रपटामुळे बंजारा समाज पुन्हा एकदा चचेर्त आलाय. एकेकाळी बैलाच्या पाठीवर माल लादूनव्यापारासाठी मुलुखभर भटणारा हा समाज आता स्थिरावतोय. काळाची गती ओळखून या समाजानेही व्यवसाय,वेश, विचारसरणी आणि सत्ताकारण या सर्वच बाबतीत परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे…………… गुरेढोरे पाळणेहा बंजारा जमातीचा प्राचीन व्यवसाय. त्यानंतर हा समाज बैलाच्या पाठीवर माल लादून वाहतूक-व्यापार करू लागला. सिंधू…