ऊठ भिया ऊठ..

ऊठ भिया ऊठ.. आवगो छ रविवार.. खावा डळी चार तिकीट केन मळीयं कर मत विचार.. आज खावा सळोई अन पिवा क्वार्टर.. ईलेकशन वेगेछं डीकलीअर.. खालं चखना अन मारलं बिअर.. 24 दन खाये-पियेर वेगी छं सोय.. कोई भी जितो कोई हारो.. हाम केरी बापेर करे वाळ छेई गय. ऊठ भिया ऊठ आवगो छं रविवार..

Read More

संत सेवालाल बापूजी के बोल

बापूजी के बोल: जैसे- 1. कोई केंनी भजो मत, केंनी पुजो मत; तमच तमारे जीवनेंम वजाळो ला सको छो। 2. डावी (पुरोगामी) बाजूं आयं, ऊ तर जायं। जो जमनीं बाजूं (प्रतिगामी) आयं ऊ खतम वेह जायं। 3. जानजों, छांनजो पछच मानजो। सौतार ओळख सौताच कर लिजो।। 4. चोरी मत करो, केरी लोही मत काढजो, हिंसा…

Read More

“बंजारा समाजाचे दमदार व्याक्तीमत्व”

बंजारा समाजाचे दमदार व्याक्तीमत्व मा.श्री संजयभाऊ राठोड.महशुल राज्यमंत्री महाराष्ट्र व यवतमाळ जिल्हा पालक मंत्री.यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा..

Read More

“बंजारा समाज पर हमला”

राजस्थान में भाजपा शासन के आते ही विभिन्न ज़िलों में योजनाबद्ध तरीके से बंजारा समाज और उनके गाँवों में सामूहिक हमले और हिंसा की घटनाये बढ़ती जा रही है ,,यह भाजपा की हताशा और निराशा का परिणाम है इसके पूर्व भीलवाड़ा की शाहपुरा तहसील के ढीकोला गाँव और अब अलवर ज़िले के नारायण पूरा थाना…

Read More

“अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन बाबत”

​*अखिल भारतिय बंजारा साहित्य संमेलन बाबत* ✍ *गोर कैलाश डी.राठोड* तथा समाज बांधव           ( मुंबई व ठाणे )     डॉ विजय जाधव सर व प्रा.कृष्णा राठोड यांनीसाहित्य संमेलन संदर्भात  दिलेली माहिती- वजा सुचना गोर बंजारा अभिवृत्ती व अंतःकरणाला पूरक आहे का? असा प्रश्न सामन्यात तयार होणे साहाजिकच आहे.मागील वर्षी…

Read More

ऐतिहासिक लोहगढ़ Lohgarh पुस्तक प्रकासन 12-02-2019, मुम्बई

मुंबईम प्रथमच ऐतिहासिक कार्यक्रम जेन स्वतःर समाजेरो इतिहास मालम रेनी ऊ समाजेरो कनाई प्रगति वेनी कछ ! जानने, समझने और पढने के लिये जयराम पवार अनुवादित पुस्तक लोहगढ़ माध्यमेती मलिय. ोहगढ़ बुक प्रकाशन कार्यक्रम, 12.02.2019, स्थान : यसवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सन्त सेवालाल चौक के पास, मंत्रालय, मुम्बई

Read More

आॅल इंडिया बंजारा सेवा संघ द्वारा आयोजित ५ वे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य सम्मेलन मुंबई,राज्यस्तरीय सहविचार सभा दि.१७ सप्टेंबर २०१७ कल्याण येथे”

आॅल इंडिया बंजारा सेवा संघ द्वारा आयोजित,५ वे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य सम्मेलन मुंबई राज्यस्तरीय सहविचार सभा कल्याण येथे दि.१७ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित केलेली आहे.तरी बंजारा समाजातील माझ्या बुद्धिजीवी साहित्यिक,लेखक,सर्व सामाजिक कार्यकर्त्ये व समाज बंधूनी या सभेला उपस्थित राहावे. गोर कैलास डी राठोड 

Read More

​संघटना म्हणजे काय?   —पंडित राठोड बदलापुर

​संघटना म्हणजे काय माझ्या आकलन नुसार लिहण्याचं प्रयत्न केला आहे. संघटना मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रत्येकच माणूस त्याच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या संघटनेशी जुडलेला असतो. पण संघटन हे कृतीशील जीवनाचे द्योतक म्हणूनही ओळखले जाते. इतकेच काय तर मानवी जीवन प्रवाहित करण्याचे ते एक साधन आहे. मानवी इतिहास सुद्धा संघटनेच्या नैतिक आधारावरच लिहिला गेला आहे….

Read More