“आरक्षण हे मुळी का मिळालं हे आपण लक्षात घेतल पाहिजे
आरक्षण हे मुळी का मिळालं हे आपण लक्षात घेतल पाहिजे. हजारो वर्षापासून आपल बहुजनांच शोषण करण्यात येत होतं, आपल्याला शिक्षण घेता येत नव्हतं सर्वबाजुनी आपली कुचंबणा होत होती. मनुवाद्यानी अशी व्यवस्थाच बनवून ठेवली होती.अशा या हजारो वर्षापासून अन्याय सहन करत असलेल्या समाजाला स्वतःच्या पायावर उभ करून मनुवादी प्रवृत्तीशी सामना करण्यासाठी आरक्षणाची निर्मिती झाली. तस जर…