‘विकासाचा महामेरू नामदार संजयभाऊ राठोड’
सुजलाम सुफलाम असलेला आणि अनेक साधू संत व थोर पुरूषांच्या पद स्पर्शानं पावन झालेला आपला भारत देश.आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळून 67 वर्षाचा काळ उलटला तरी अजूनही काही भागांत सोईसु वधांचा अभाव आहे.या देशाच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्र राज्य,या राज्याच्या पूर्व सिमांतर्गत असलेल्या विदर्भ प्रांतातही सोईसु वधांचा वानवाच.म्हणूनच मराठी माणसांपुढील भौतिक समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांच्या…