“कवीवर्य मा.श्रीकांत पवार साहेब गोर साहित्याचा तेजस्वी तारा”
कवीवर्य.मा.श्रीकांत पवार साहेब गोर साहित्याचा तेजस्वी “तारा” सर, आपण 1960 वा त्या पूर्वी पासून ते आजही अविरत काव्य व ललित लेखन करित आहात… या पार्श्वभूमीवर बंजारा माणसांना बंजारा समाजाशी, आपल्या बदलत्या संस्कृतीशी नातं भक्कम करण्यासाठी समाजाच्या विविध समस्यावर आपले साहित्य प्रकार नक्कीच उपयोगी ठरत आहे..ठरत राहणार आहे. समृद्ध…