संत सेवालाल जी के 277 वी जयंती उपलक्ष में मुंबई मे एक चर्चासत्र का आयोजन

जय गौर। जय सेवालाल।। जय भारत। जय संविधान।। ।संत सेवालाल जयंती समारोह। संत सेवालाल जी के 277 वी जयंती उपलक्ष में मुंबईमे एक चर्चासत्र का आयोजन किया गया है। तारीख:19 फरवरी 2016 सुबह: 9 बजे से शाम 5 बजेतक स्थल: जे पी नाईक भवन, मुंबई विश्वविद्यालय, कलिना कॅम्पस, सांताकृझ पूर्व, मुंबई-400098 विषय: क्रांतिकारी संत सेवालाल…

Read More

तमारो आजेरो “गोरबोली भाषा विज्ञान अन् व्याकरण ” – एक चिंतन !! भाग – २ ,- मा.राजाराम जाधव,नवी मुंबई,

नायक जी, जय सेवालाल, तमारो आजेरो “गोरबोली भाषा विज्ञान अन् व्याकरण ” – एक चिंतन !! भाग – २ , “गोर बोली भाषारो भाषिक रूप ” ए लेखांके माईर चिंतनशील भाग, म्हणजे गोर बोलीभाषान कुणशीही स्वतंत्र लिपी न रेता भी एक मौखिक साहित्य घणो मौलिक सिध्द व्हच . म्हणजेच, गोर बोलीभाषा रो भाषाशास्त्र किंवा व्याकरण…

Read More

संन्मानचिन्ह

माझा पहिला संमानचिन्ह माझ्या आई वडीलांना व सर्व परिवांना समर्पित..!! गोर बंजारा संघर्ष समिती भारत, (संयुक्त)जय सेवालाल प्रतिष्ठाण मानपाडा यांच्या वतिने गोर बंजारा दवाळी मेरा या कार्यक्रमात जे मला संमानचिन्ह देऊन मला गौरविण्यात आल त्या बद्दल मि जय सेवालाल बंजारा प्रतिष्ठाण याच्या सर्व स्वयंसेवकाचे व पदाधिकाऱ्याचे खुप खुप आभारी आहे. कारण जे काम करण्यासाठी मि…

Read More

Kailash D Rathod

बंजारा भाईयों से एक बात :यह सर्व विदित है कि पुराने जमाने में बंजारा समाज के पास बहुत पशुधन हुआ करता था. यहाँ तक कि पशुपालन उनके जीवन निर्वाहण का बहुत बड़ा जरिया था॰ पशुपालन के लिए वे जंगल में जाते थे और जंगल के पास रहा करते थे, इसी लिए उन्हे बंजारा नाम से…

Read More

बंजारा नव साहित्यिक व उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती होणार – मा.किसनरावजी राठोड

मुंबई- एक चांगला समाज घडविण्यासाठी, तसेच समाजाच्या  उद्धारासाठी, बंजारा समाजाचा इतिहास घराघरात पोहचावा यासाठी नव साहित्यिक , लेखक, कवी यांनी पुढाकार घेऊन समाज प्रभोधन करावे,तसेच बंजारा भाषेचा वर्चस्व ठेवण्यासाठी बंजारा समाजातील बुध्दीजीवी साहित्यकांनी आपल्या लेखणीच्या जोरावर समाजाचा इतिहास मांडावे.      आज बघायला गेले तर बंजारा समाज हा आपली संस्कृती,भाषा, वेषभूषा विसरत चाललेला आहे. त्यामुळे समाजाची…

Read More

कल शाम को जी बी एस एस भारत के संयोजक व राज-बंजारा के प्रधान संपादक श्री रविराज राठोड़ जी से मिलने नायगांव सेवालाल नगर के अनेक नवजवान आये थे

16-12-2015को नागपुर के श्री हरिष चव्हाण जी वसंतराव नाईक कॉलेज के संचालक व आज नागपुर के श्री हरिष चव्हाण जी वसंतराव नाईक कॉलेज के संचालक व उनके साथी जी बी एस एस भारत के संयोजक व राज-बंजारा के प्रधान संपादक श्री रविराज राठोड़ जी से मिलने उनके घर आये थे उन्होंने समाज हितमें जो जी…

Read More

मूल भटके विमुक्त नकारात्मक मतदान – का करणार ?- प्रा. मोतिराज राठोड़

मुळ भटके विमुक्त 1950 पासून मतदान-दान करीत आहेत. तरी त्यांच्या पदरात काही पडलेले नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टानी दिलेल्या न्यायाप्रमाणे भटके विमुक्त नकारात्मक मतदानाचा दान म्हणून नाही तर हक्क म्हणून येत्या विधान सभा निवडणुकीमध्ये नकारात्मक मत देणार आहेत. Read More

Read More
Kailash D. Rathod

“समाज संघटीत करण्या करिता खालिल बाबी बहूमोल ठरेल”:- मा.सुखी चव्हाण,

समाज संघटित करण्या करिता खालील बाबी बहुमोल ठरेल समाज एकसंघ करावयाचे असेल तर सर्व संघटनेच्या लोकांनी सयुक्तिक पणे आपले विचार विनिमय करून उद्धेश सफल करने योग्य होईल आपआपसातील वैचारिक मतभेद दूर करून दृढ विस्वास निर्माण झाला पाहिजे समाजाच्या प्रत्येक उच्च पदस्य संघटनेच्याव्यक्तींनी समाजाशी  विश्वासघात करणार नाही, समाजाचे दुःख हे माझे दुःख आहे समाजाच्या कोणत्याही घटकावर…

Read More

तळेगांव तांडा,ता,चाळीसगांव येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स शाखा फलक व बंजारा समाज मेळावा संपन्न

चाळीसगांव :- दि.७’अॉक्टो.रोजी ‘चाळीसगांव शहर व तळेगांव तांडा’ येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने शाखा फलक अनावरण व बंजारा समाज मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्माराभाऊ जाधव आणि प्रदेशाध्यक्ष-अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते झाले.तर,प्रमुख अतिथी-मा.वाल्मीकभाऊ पवार(राष्ट्रीय महासचिव),मा.अनिलभाऊ पवार(राष्ट्रीय सरचिटणीस),मा.मुरलीभाऊ चव्हाण(राष्ट्रीय संघटक),मा.ॲड.अविनाशजी जाधव(राष्ट्रीय प्रवक्ता),मा.राजेशजी नाईक(राष्ट्रीय कोषाध्यक्ष),मा.विष्णूभाऊ राठोड(राज्य कार्यकारीणी सदस्य),मा.राजु राठोड(नाशिक जिल्हाध्यक्ष),मा.भरत…

Read More