लढेंगे जितेंगे – मा. सुभाष तंवर
आज 5 Dec, 2017,याच दिवशी 1963 साली वसंतराव नाईक साहेबानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बंजारा समाजासाठी ऐतिहासिक व गौरवाचा दिवस. खर म्हणजे या दिवसापासून बंजारा समाजाला न्याय व सन्मान प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जेंव्हा आपल्या वा न्याय, हक्कापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या समाजमधून कोणी मुख्यमंत्री सारख्या सर्वोच पदावर आसनस्थ होतो…