“हसाब” कवी – विनोद राठोड

मथुरा कमावं बत्तीस, मथुरी गमावं छत्तीस जुळतो जूळेनी हसाब करलो कतराभी कोशीश.. गोरमाटी आपणेच तालेमं वाते वातेम करच रिस.. विचारेती निर्णय छेनी सारखो हिडीस फिडीस.. दारूम दारू मोवडार दारू पिवचं सिशी प सिशी.. शुध्दी छेनी बुध्दी छेनी पडतानी तूटच बत्तीसी.. मनेम बांधलो गाठ करनू न थाट माट.. व्यर्थ खर्चा छोडो गरजेपूरताच करनू हाट.. घर गहान…

Read More

सहकार पॅनलचा दणदणीत विजय प्राचार्य लक्ष्मण राठोड यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय

नागपूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांसाठी प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था उदखाना नागपूरया पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्व.सपाटे स्व.सोवशीं व संस्थापक मधुकर धरमनाळी पुरस्कृती सहकार पॅनलचे सर्व उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले तर प्रतिस्पर्धी सहकार सहयोग पॅनलचा सर्वत्र सफाया झाला. या निवडणुकीत सत्तारूढ सहकार पॅनल व सहकार सहयोग पॅनल…

Read More

“जुडो अन् जोडो”

भियावो आज काल अलग अलग वाते सांळेम आरीच..!! कोई कच बंजारा समाजेर आरक्षण काडेवाळ छ | तो केनी केरी नोकरीर पदोंतीर पडीच…!! देशेमाईर सरकार कुणशीभी रेयेदो बंजारा समाजेर कोई विचार करेवाळ कोनी..कारण वोंदेन मालम छ | बंजारा समाजेर एकता छेनी वोर विचार करन समाजेन फुट पाडच व हामार लिडर भी वोंदेर वाते सांबळन लार लार…

Read More

केंद्र सरकारने भटके विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या इदाते अायोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात – श्री.अनिल फड

केंद्र सरकारने भटके विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या इदाते अायोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात – श्री.अनिल फड नागपूर :- वंजारी सेवा संघ विदर्भ नगपूर जिल्हा अायोजित *”विदर्भ विभाग स्तरीय पदाधिकारी बैठक,मुक्त चर्चा,मार्गदर्शन शिबीर तथा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती सोहळा”* सकाळी ९- सायं. ४ वा. पर्यंत *कान्फरन्स हाॅल,स्व.शंकररावजी बडे बैठक स्थळ,अामदार निवास,सिव्हिल लाईन्स,नागपूर* येथे वंजारी सेवा संघाचे *प्रदेश अध्यक्ष…

Read More
Bhimani Putra Mohan Naik

Son of Bhimani Hon. Mohan Naik:Great literary who exposes Gorboli language and cultural beauty / harmony-rich elegance in the world…

This is proving to be a guide to all the core / Gorbanjars. He has exposed the aesthetic elegance of Gorboli language and the glorious Gor culture to the world.′′ Literature has no place for dialect. This vote journalists gorboli language expression is an appeal!” He has made valuable amendments on this topic. Due to…

Read More

सब ठाठ पड़ा रह जावेगा, जब लाद चलेगा बंजारा।

सब ठाठ पड़ा रह जावेगा, जब लाद चलेगा बंजारा। गर तू है लक्खी बंजारा और खेप भी तेरी भारी है, एक गाफिल, तुझसे भी चतुरा, इक और बड़ा व्योपारी है, क्या शक्कर-मिस्री, कन्द, गरी, क्या सांभर मीठी खारी है, क्या दाख मुनक्के सोंठ, मिर्च, क्या केसर, लोंग, सुपारी है, सब ठाठ पड़ा, रह जावेगा, जब…

Read More

ई जिवन दि दाडेरो ||

ई जिवन दि दाडेरो || ई जिवन छ धुडेरो पुतळा पाणी पडतो गळजाये || ई जिवन छ फुलेरो माळ तडको मारतो सुखाजाये || ई जिवन छ काचेरो बंगला भाढा मारतो फुटजाये || ई जिवन छ चंन्दनेर लकडी अंगार लागतो बळजाये || ई जिवन छ कागदेरो तुकडा वाळ मारतो वड जाये || 👏जय सेवालाल👏 गोर रविराज…

Read More

“धर्म म्हणजे काय.?”

१) धर्माबाबत भारतात गेला काही काळ ज्या पद्धतीने वादळी विधाने केली जात आहेत ती पाहता या देशात धर्माखेरीज अन्य प्रश्न शिल्लक नसावेत असे वाटू लागते. धर्म म्हणजे काय हे माहित नसतांना धर्माची चर्चा व्हावी हे त्याहुनही विशेष. २) पुरातन काळी माणुस टोळ्यांनी राही. अन्न व शिकारीच्या शोधात तो भटकत असे. निसर्गातील अनाकलनीय घडामोडी, असुरक्षा व…

Read More

वसंत विचारधारा : सर्वसमावेशकतीचे नवी पहाट

राज्यात किंवा राज्याबाहेर आज विविध विचारधारा समाजात आमुलाग्र बदल घडवून आणत आहे. प्रत्येक विचारधारा आपापल्या मुलत्वानुसार प्रगल्भ आहेत. परंतु राज्याच्या स्थापनेपासून तर आजच्या दिनांकापर्यंत किती विचारधारा राज्यात कसे आणि कुणासाठी बदल घडवुन आणत आहेत. ते कितपत प्रभावी झाल्या किंवा नाही याचे मंथन करणे काळाची गरज आहे. राज्यात किंवा राज्याबाहेर विविध विचारधारा जनमाणसात रूजलेल्या असताना देखिल…

Read More