Ramsing Bhanavat jayanti 2016

पद्मश्री रामसिंग भानावत जयंती निमित्त विविध कार्यक्रम

मुंबई (प्रतिनिती) देशभरात पहिले बंजारा समाज सुधारक म्हणून ओळख असलेले व भटक्या विमुक्त समाजातील पहिले पद्मश्री पुरस्कारप्राप्त रामसिंगजी भानावत यांच्या १५ आॅगट रोजी असलेल्या ११० व्या जयंतीनिमित्त मुंबई, ठाणेसह राज्यभरात विविध संघटनांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा नाका कामगार संघटनेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध कामगार नाक्यांवर सकाळी भानावत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

Read More
roma-gypsy-banjara-day

“दुनियाभर के रोमा,रोमानी/जिप्सि/रोमा बंजारा यह भारतीय गोरगण समूह के लोग हमारे गोर बंजारा है”भाग,4..

।। जय सेवालाल।। दुनियाभरके रोमा,रोमानी / जिप्सि/रोमा बंजारा ये भारतीय गोरगण समूह के लोग हमारे गोर  बंजारा है? भाग-4                     ✍ प्रा.दिनेश सेवा राठोड       भाईयों भारतीय समाज के किस स्तर या जाति के बारे में अटकलें हैं, रोमा भाषाविदों और इतिहासकारों के बीच…

Read More

भावपूर्ण श्रध्दांजली

“जे आवढे सर्वांला तोची आवढे देवांला”..हि एक”म्हण” आठवन झाली. मुखेड येथिल बंजारा समाजांचे नवनिर्वाचित आमदार गोविंद काका राठोड यांच्या निधंनाची बातमी कळताच थोडसं स्वताला अस वाटत होत की काय ही बातमी खोटी असावी.मुळीच विश्वास बसत नव्हत.ऐवढ्या मताधिक्याने निवडुन समाजाच्या कामाचे नियोजन करून मुंबईला निघालेले स्व.गोविंद काका राठोड यांना काळाने घात केला.व त्याच्या मनातील सर्व समाजची…

Read More

“खेतेवाळो भीयाकर “जागली”:-युवा पीढ़ीरो कवि लखनकुमार जाधव 

*****  जागली  *****            ****** घाम गाळन,मेनत करन कास्तकार करचं जागली पीक जतन करं वावरेमाई कमी न वेणू पाली आदली (1) आडाणी कास्तकार जना जागली करं पीकेरी सीकेपडे जरा वचार करा फेडा कू आपण वदारी (2) वदारी कतो याडी बापेर न तो धरती समाजेर सीकन सायेब वेगे जेर काम छ आंग…

Read More

नाका कामगारांसह सर्व असंघटीत कामगारांच्या न्याय व हक्कासाठी राज्यव्यापी जनजागृती अभियान

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात मागील आघाडी सरकारचे सरकार गेले आणि भाजपप्रणित महायुतीचे सरकार आले. परंतु राज्यभरातील विविध शहर आणि परिसरात नाका कामगार, दगडखाण, विटभट्टी, बंजारा खडी कामगार, ऊसतोड कामगार, पॉवरलू , मच्छि ार आदी क्षेत्रात काम करणार्या कामगारांची सुमारे सव्वा कोटीहुन अधिक असंघटीत कामगारांचेप्रश्न अजूनही तसेच आहेत. योजना ज्या काही योजना केल्या त्या कागदावरच आहेत….

Read More

सस्नेह निमंत्रण – वसंतराव नाईक विचारधारा व्याख्यान माला कार्यक्रम, मुम्बई

।। *वसंतविचारधारा* ।। *’वसंतविचारधारा’* या विचारमालेअंतर्गत व्याख्यानासाठी यावर्षी खालीलप्रमाणे तीन मुख्य विषय निवडले गेले आहेत :- १) वसंतरावजी नाईक यांचे *’कृषीविषयक विचार’* २) वसंतरावजी नाईक यांचे *’शिक्षणविषयक विचार’* ३) वसंतरावजी नाईक यांचे *’सामाजिक-सांस्कृतिक विचार’* *स्थळ*:- सुधीर अवचट सभागृह, पहिला मजला, सचिवालय जिमखाना, मंत्रालायसमोर, मुंबई. *दिनांक*:- १ जुलै, २०१९; सोम ( *’राष्ट्रीय कृषिदिन’*) *वेळ*:- दुपारी १२…

Read More

संत सेवालाल महाराजांच्या वास्तव्याने व ‘गराशा’च्या समाधीने पावन झालेले (गराशागड) देऊळगाव साकरशा

समुद्रात भरकटलेल्या जहाजांना समुद्र किणारा गाठण्यासाठी दिपस्तंभाची गरज असते. संसार सागरात आपली नाव किणार्याला लागण्यासाठी संताची आवश्यकता भासते. म्हणूनच संपूर्ण मानवजातीत संताला महत्त्वाचे स्थान दिल्या गेले आहे. या धरतीवर असंख्य संत महात्मे होऊन गेले. त्यापैकीच ईश्वराच्या दुताप्रमाणे बंजारा समाजाला योग्य मार्गाने नेण्यासाठी या पृथ्वीतलावर एका क्रांतिसुर्याचा, देवदुताचा उदय झाला ते म्हणजे संत सेवालाल महाराज होय….

Read More