एकात्मिक बालविकास प्रकल्प समितीच्या तालुकाध्यक्षपदी अश्विनी नाईक
मरखेल – देगलूर तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍड. रामराव नाईक यांच्या सुविद्यपत्नी सौ. अश्विनीताई रामराव नाईक गवंडगावकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या सूचनेवरुन अगोदरच्या अशासकीय सदस्याची निवड रद्द करुन नव्या सदस्यांच्या निवडीच्या आदेशानुसार तहसीलदार जीवराज डापकर यांनी सौ. नाईक यांची निवड झाल्याचे सांगितले. त्यांच्या या…
“फायदेशीर खेकडा वृत्ती व सकारात्मक वणवा”
”फायदेशीर खेकड़ा वृत्ति व सकारात्मक वणवा” बंजारा समाज संघटित करण्या करिता आपले अमूल्य योगदान असणे आवश्यक आहे. आज समाजामधे अविचारी प्रवृत्ति,स्वार्थी,द्वेष,समाजद्रोह,इत्यादीचा अहंकार वाढत चालला आहे. हा चिंता व चिंतनेचा विषय आहे.आपले वर्चस्व वाढ!वा हां मुख्य हेतु घेऊन सामाजिक कार्याच्या नावाखाली संघटनेचे अनगणित दुकाने थाटुन बाजार मांडला आहे. व आपण किती समाजाचे…
बंजारा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय बंजारा टायगर्स रास्तारोको आंदोलन करणार
प्रति. मा.देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई . ‘द्वारा-जिल्हाधिकारी………….’ बंजारा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय बंजारा टायगर्स रास्तारोको आंदोलन करणार ———————- मुंबई येथील आझाद मैदान येथे दि.१८ मार्च रोजी गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती आयोजित व बंजारा समाजाचे धर्मगुरु संत तपस्वी रामरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात…
चालो थोडासो नसाब समझन ला
हमार नसाब व्यवस्थार जड़ छ एकसंघपणो, शिस्त, दुसरेर वात शांततेती सांभळन लेयेरो , आणि महतवेरो कतो दुसरेर इज्जत करन बोलेरो . ये नसाबेरी जडे छ . नसाब ग्रुप येच जडेपर मजबूतपणेती उभो रिये वाळो छ. हामेन समाज बदलेर अजिबात कोशिस करेर छेनी , फक्त हामनेन सोतान बदलेर छ . हमार मानशिकता बदलगी समाज बदलगो…
राजुदासजी जाधव चौथी बार जिते चुनाव
प्रतिनीधी…रविराज एस. पवार 08976305533 मा.राजुदासजी जाधव कार्याध्यक्ष:-महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष:-य.जी.प.शिक्षक संघ र.न.२३५ अध्यक्ष:-य.जी.प.कर्मचारी पतसंस्था र.न.१०९ मोबा.न. 9422869494 महाराष्ट्र में इस दिनों सहकारी संस्थाओ का चुनाव चल रहा है। हमारे बंजारा समुदाय के भजन कीर्तनकार सामाजिक एवं शैक्षणिक क्षेत्र में कार्यकुशल गोर भाई पॅनल प्रमुख आदरणीय राजुदासजी जाधव सर की जीत इसलिए महत्वपूर्ण है…
अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी उपेक्षित वाडीतांडय़ांना दिला
न्याय सलेल्या जिल्ह्यातील 62 वाडीतांडय़ांना आता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विकासापासून कोसो दूर असलेल्या वाडी तांडय़ात प्राण फुंकत त्यांना महसुली दर्जा मिळवून दिल्याने हे वाडी-तांडे आता विकासाच्या पुरक प्रवाहात येणार आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येत वाडीतांडय़ाना महसुली दर्जा मिळण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असून अप्पर जिल्हाधिकारी व त्यांच्या हाताखालील…
मुंबई- पुणे हायवे पर बनेगा संत सेवालाल महाराज का भव्य मंदिर – श्री किसनराव राठोड़
मुंबई: बंजारा समाज के कर्मठ समाजसेवक व उद्योगपति और राष्ट्रीय बंजारा परिषद के राष्ट्रीय अध्यक्ष श्री किसनराव राठोड़ के प्रयत्न से संत सेवालाल महराज का भव्य मंदिर का निर्माण मुंबई व पुणे हायवे पर खानपुर में लोधिवली गाँव में मंदिर निर्माण किया जायेगा. आज यहाँ पर बंजारा संत परम पूज्य श्री श्री रामराव महाराज के…
Kailash D. Rathod
बंजारा समाज एक साधा भोळो समाज छं ! बंजारा समाजेर एकता जर वेगी तो समाजेर समष्या खुदच मिटजावच..कारण समाजेम निस्वार्थी लोक आज भी छं ! बंजारा समाज एकच समाज आसो छ की कुणसी समाजेर माणसेपर भरोसो करलच, पण दुसर समाजेर लोक बंजारा समाजेर आजेलगा फक्त नी फक्त वापर किदेच वोर वास भाईयों स्वता समाजेर विचार…