बंजारा नव साहित्यिक व उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती होणार – मा.किसनरावजी राठोड
मुंबई- एक चांगला समाज घडविण्यासाठी, तसेच समाजाच्या उद्धारासाठी, बंजारा समाजाचा इतिहास घराघरात पोहचावा यासाठी नव साहित्यिक , लेखक, कवी यांनी पुढाकार घेऊन समाज प्रभोधन करावे,तसेच बंजारा भाषेचा वर्चस्व ठेवण्यासाठी बंजारा समाजातील बुध्दीजीवी साहित्यकांनी आपल्या लेखणीच्या जोरावर समाजाचा इतिहास मांडावे. आज बघायला गेले तर बंजारा समाज हा आपली संस्कृती,भाषा, वेषभूषा विसरत चाललेला आहे. त्यामुळे समाजाची…