वकिलाला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंढरपूरच्या पोलिस निरीक्षकाची व्हायरल पोस्ट

पोलिस खात्यातील मंडळी आपल्याविरुद्ध होणाऱ्या टिकेला शक्यतो जाहीरपणे उत्तर देत नाहीत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर तर पोलिसांवर तणाव वाढला आहे. कारवाई करावी तरी त्रास आणि न करावी तरी विचारणा, असा हा पेच आहे. त्यात पंढरपूर हे मराठा आरक्षण लढ्याचे सुरवातीला केंद्र बनले होते. तेथील पोलिस निरीक्षकानेच एका वकिलाला जशास तसे उत्तर सोशल मिडियातून दिले…

Read More
MLA Sanjay Rathod

आता तांडे होणार डिजीटल

गोरबंजारा जमातीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यातील निकषपात्र तांडा वस्ती यांना महसूल दर्जा देणे तथापि महसूल दर्जाप्राप्त तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे अथवा ग्रामपंचायत विभाजन करणे इत्यादीबाबत विभागाला यापुर्वीच निदेशीत केलेले असून अजुनही अनेक निकषपात्र तांडे या योजनेपासून वंचित असल्याचे समजते संबंधितांनी याबाबत आपले प्रस्ताव विभागाकडे पाठवावेत,याबाबतीत सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेणे विचाराधीन असुन आपण…

Read More
Kailash D. Rathod

“समाज काय म्हणेल या गोष्टीला आपल्या कडे जास्त महत्व दिल जातं”

समाज काय म्हणेल या गोष्टीला आपल्याकडे फार महत्त्व दिलं जातं … जेव्हा स्वतःसाठी काही करायला आपण जातो ना म्हणजे अगदी स्वतःसाठी जगण्याचा विचार जरी करत असू तेव्हा कित्येकांच्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय रहात नाही ‘ समाज काय म्हणेल?म्हणजे स्वतःसाठीचे कुठलेही निर्णय घेण्यासाठी आपल्याला समाज नावाच्या सर्वोच्च न्यायालयाहून देखील वरती असणाऱ्या संघटनेकडे डोळे लावून बसावे लागते….

Read More

बंजारा क्रांती दलाच्या वतीने बंजारा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणासाठी थाळी-बंजारा मोर्चा

बंजारा क्रांती दलाच्या वतीने बंजारा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणासाठी थाळी-बंजारा मोर्चा जुना र्मोढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांच्या नेतृत्वाखाली नेण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चास मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष देवीदास राठोड व समाज उपस्थित समाज बांधव दिसत आहेत. या मोर्चात भाजपाचे गोविंदमामा राठोड, चैतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे, श्रावण…

Read More
sant-sevalal-maharaj-charitra-e-books

Part 9- Sant Sri Sevalal Maharaj History

During this period of their journey, a conference of Banjara was held in Bahadur Banda Fort. In the conference many leaders of Banajaras, including Nanusad Kheralia from Karnataka, Verasi Viswanath Naik, Bhav Singh Naik from Maharashtra (Bavan Banda), Shamu Sad from Telangan (AP) who was Sri Balaji’s devotee and the leaders spoke in the conference….

Read More

मा.अशोक पवार मुख्य कार्यकारी अभियंता रोड विभाग वरळी.

हे अतीशय कष्टाळु,इमानदार,शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष अधीकारी आहेत. यांच्यावर झालेली निलंबनाची कार्यवाही हि राजकिय डाव असुन बंजारा समाजावर अन्याय करनारी व अतीशय दुख्खद घटना आहे. यांची बाजु काय आहे याची सकोल चौकशी केली पाहिजे. यांना सेवेतुन सरळ निलंबीत करुन बंजारा समाजावर एकप्रकारे अन्यायच केलेला आहे. 👉बंजारा समाजावरील सदरील अन्यायकारक घटने बद्दल सरकार चा व म.न.पा.चा मि…

Read More

मगांळो,ये चार परकारेर रछ. येक आगीया मगांळो,दूसरो लालगादींया,तीसरो साधा,चवतो खोतीया.

प्रतिनीधी… रविराज एस. पवार 08976305533 मगांळो मगांळो,ये चार परकारेर रछ. येक आगीया मगांळो,दूसरो लालगादींया,तीसरो साधा,चवतो खोतीया.ये चारी मगांळेरी माकी चार परकारेर रछ.आगीयारी माकी मोठी रछ वदूंर खील पण मोठी रछ.जना आगीया मगांळेरी माकी काटछ आन वोरी खील डीलेम भंजाडनाकछ वोम गरम रछ जेर पण रछ.लालगांदीया मगांळेर माकी आगीयाती बारकी रछ ये मगांळेन झूडेवाळो मणीकीया घणो…

Read More