मांडवी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा आरक्षीत करा -नंदाताई पवार
मांडवी (प्रतिनिधी) – मांडवीच्या मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे गेट नादुरूस्मत असल्यामुळे धरणातील पाणी वाया जात आहे. जर त्याची त्वरीत दुरूस्ती न झाल्यास प्रकल्पातील पाणी वाया जाऊन मांडवी शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने त्याची दुरूस्ती करून पाणी साठा आरक्षीत करा, अन्यथा लोकशाही दिनापासून आमरण उपोषण करू, असा इशारा जि.प.सदस्या सौ.नंदाताई धनलाल पवार यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला…