“प्रेरणादायी वसंत”
बंजारा समाजातील प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी स्व.वसंतरावजी नाईक यांचा आदर्श घेणे खुप महत्वाचे आहे. कारण बंजारा समाजाच्या गरीब व छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या वसंतरावांनी एवढी मोठी भरारी घेणे म्हणजे त्यांचे विचार,स्वभावामुळे त्यानी तो स्थान गाटले.बंजारा समाजाच्या हितासाठी व महाराष्ट्रात सर्व शेतक ऱ्यासाठी त्यांने खुप मोठे मोठे कायदे आमलात आनले.त्यांचा एक घोष्य वाक्या माझ्या मनात खुप म्हत्वाच स्थान…