Headlines
Banjara Morcha Mumbai- Haribahu Rathod

भटक्या विमुक्त, बंजारा, बारा बलुतेदारांचा मोर्चा मुंबई संपन्न, भटक्या विमुक्त, बारा बलुतेदार यांचा पुढचा लढा 27 मार्च दिल्ली येथे – आमदार हरिभाऊ राठोड यांची घोषणा

भटक्या विमुक्त आणि बारा बलुतेदार समाजाचा मोर्चा आज दिनांक 5 जानेवारी २०१६ रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपन्न झाला. देशातून तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भटके विमुक्त तसेच बारा बलुतेदार समाजाचे लोक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले Govind Rathod Social Workar Editor: www.GoarBanjara.com

Read Full News

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी करण्याचा शासनाचा निर्णय

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा *१ जुलै हा जयंती दिन १९८९ पासून कृषीदिन म्हणून साजरा केला जात होता.* पण भाजपा सरकारने कृषीदिन बंद केला होता. मी काही दिवसांपूर्वी आ. राजेश राठोड यांच्याकडे एका लेखाच्या माध्यमातून एक जुलै हा दिवस पुन्हा कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येईल असा प्रयत्न करण्याबाबत समाजाच्या भावना कळवलेल्या होत्या. फोनवरही त्यांच्याशी सविस्तर…

Read Full News

“बंजारा समाज के छात्रो को संदेश”

जय सेवालाल.. अपने देश के उन्ह गरीब छात्रो को एक संदेश। देना चाहता हूं। चाहे कोई भी रहो..राजनेता, मंत्री या बाँलीऊड के हिरो उनके प्रभाव को देखकर आगे बढते चलना चाहिये. क्यो की इंसान पैसों। से या बापजादो की दौलत से सही पहचान नही करवाता..बल्की अपने खुद के बलबूते पर खुद के अंदर का विश्वास…

Read Full News

पत्रकार दिवस के उपलक्ष्य में निर्भय भारत सामाजिक संघठन द्वारा आयोजित पत्रकार दिन सम्मान समारोह संपन्न हुवा।

पत्रकार दिवस के उपलक्ष्य में निर्भय भारत सामाजिक संघठन द्वारा आयोजित पत्रकार दिन सम्मान समारोह संपन्न हुवा। इस सम्मान समारोह में रास्ट्रीय हिन्दी साप्ताहिक राज-बंजरा समाचार पात्र नियमित 18 वर्षो से प्रकाशित किये जाने पर संपादक श्री रविराज राठोड़ जी को सन्मान चिन्ह सन्मान पात्र देकर ज्येष्ठ पत्रकार श्री योगेश त्रिवेदी, के हाथों सम्मानित किया…

Read Full News

छोटी मानसिकता से बाहर निकले भारत में सक्रिय होता बंजारा

संवाददाता नई दिल्ली:नमस्कार दोस्तोंजय भारत जय बंजारामुझे यह देखकर अच्छा लग रहा है कि आज भारत में बंजारों में जागृति ,सक्रियता देखने को मिल रही है, दोस्तों बंजारों में लगभग डेढ़ सौ संगठन कार्यरत हैं, जो राज्य तथा राष्ट्रीय स्तर पर हैं हर संगठन का प्रयास काबिले तारीफ है जहां एक तरफ सामाजिक लड़ाई सामाजिक…

Read Full News

चंदु चव्हाण यांचे दुःख निधन

किनवट (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजातील धडाडीचे कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जाणारे चंदु चव्हाण यांचे हृदय विकाराच्या झटक्यामुळे दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 53 वर्षे होते. त्यांच्यावर अंतिम संस्कार त्यांच्या मुळगावी जरुर तांडा येथे करण्यात आला. चंदु चव्हाण ह्यांच्या ह्या अशा अकस्मित मृत्युमुळे दलराम मेहरसिंग चव्हाण, कुवरसिंग चव्हाण, डॉ. मीनराम चव्हाण, अनुप…

Read Full News

“शासनानी १ जुलै हा कृषि दिन म्हणूनच सजारा करावा”

​ बंजारा समाजाचाच नव्हे तर.. संपूर्ण मराठी जनाचा अपमानच म्हणावे..?  महानायक वसंतराव नाईकांनी महाराष्ट्र घडवीला आणि त्यांची जयंती १ जुलै हा दिवस कृषिदिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो असा अध्यादेश असताना पुन्हा १जुलै हा दिवस  राज्य मतदार दिवस म्हणून घोषित करुन ते साजरा करण्यास निर्देश देण्याचा आज दि.२०मे२०१७ रोजी शासन अध्यादेश काढणे हे कितीपत समर्पक…

Read Full News

“सोच”

दोस्तों और भाईयो हम कितने ही बढ़े विध्वान क्यूँ ना हो जाएँ फिर भी हमारी पहचान सिर्फ़ हमारे समाज से ही होती है। हमें अगर दुनिया मे बदलाव लाना है तो हमे पहले आपने आप मे बदलाव लाना होगा, हमारे परिवार मे बदलाव लाना होगा,हमारे समाज मे बदलाव लाना होगा। तब जाके हम किसी मे…

Read Full News

समाजाकडून घेणारा नव्हे तर,देणारा कार्यकर्ता घडवायचा आहे-आत्माराम जाधव.

सोयगाव(प्रतिनीधी)- *राष्ट्रीय बंजारा टायगर्स ही संघटना निःस्वार्थपणे कार्य करत असुन या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता समाजाकडून घेणारा नव्हे तर,काहीतरी ‘देणारा’ कार्यकर्ता मला घडवायचा आहे.असे,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधे ७ शाखा उद्घाटन कार्यक्रम व बंजारा समाज मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले.* *सोयगाव तालुक्यातील २ दिवसीय दौऱ्यामधील ‘पहिल्या दिवशी-निंबायती(रामपुरा तांडा),जंगला तांडा,वरखेडी तांडा’…

Read Full News