तांडावस्ती अजूनही प्रवाहापासून वंचित राहणे हे शासनाचे अपयश – आ.हरिसिंग राठोड
तांडावस्ती अजूनही प्रवाहापासून वंचित राहणे हे शासनाचे अपयश – आ.हरिसिंग राठोड : विधिमंडळात “तांडेसामू चालो” मोहिमेची दखल. मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर ही तांडा मुख्य प्रवाहात आणल्या गेले नाही.हे शासनाचे पूर्णतः अपयश असल्याचे संतप्त सवाल विधानपरिषदेत आ.हरिसिंग राठोड यांनी औचीत्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. राज्यात बंजारा , धनगर , पारधी , लमाण , रामोशी ,…