“तांडा सबलीकरणाचा लोकोत्तर ध्यास”:- तांडे सामू चालो अभियान!
:तांडेसामू चालो अभियान. बंजारा लोकजीवनाचा चिरंतन प्रारुप म्हणजे तांडा. तो आजच्या डिजीटलायजेशन मध्ये आजही उभा आहे.मुठित जीव धरुन.. संस्कृतीचा हा प्रारुपच आज भयाण विवंचनेत पायबंद झालेला दिसत असताना,त्याच्या सबलीकरणासाठी आता परिणामकारक आणि सकारात्मक संवादकृतीची सेवाकृतीची नितांत गरज आहे.एसी कुलर मध्ये राहुन बंदखोलीत समाजावर आणि समाजासाठी विधायक कार्य करणार्या विषयी *तथ्थहिन भाष्य करण्यापेक्षा ४२:४३ डिग्री सेल्सियस…