सेवालाल महाराज व वसंतराव नाईक जयंती विशेष

“सेवालाल महाराज जयंती विशेष – २०१४” “वसंतराव नाईक जयंती विशेष वीरसेवालाल.कॉम हे एक, सेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक साहेबांच्या विचारांनी आणि कर्तुत्वाने प्रेरित, महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी उभे केलेले एक व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात विकासाचे स्वप्न उरीबाळगून झटत असणाऱ्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या विचारांसाठी एक ग्लोबल व्यासपीठ बनणे, त्या विचारांनी इतरांना प्रेरणा देणे आणि…

Read More

चित्रपटामुळे बंजारा समाज पुन्हा एकदा चचेर्त आलाय.

अजिंठा चित्रपटामुळे बंजारा समाज पुन्हा एकदा चचेर्त आलाय. एकेकाळी बैलाच्या पाठीवर माल लादूनव्यापारासाठी मुलुखभर भटणारा हा समाज आता स्थिरावतोय. काळाची गती ओळखून या समाजानेही व्यवसाय,वेश, विचारसरणी आणि सत्ताकारण या सर्वच बाबतीत परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे…………… गुरेढोरे पाळणेहा बंजारा जमातीचा प्राचीन व्यवसाय. त्यानंतर हा समाज बैलाच्या पाठीवर माल लादून वाहतूक-व्यापार करू लागला. सिंधू…

Read More

जुडो और जोडों समाज को अभियान

04 जनवरी 2015 को थाने में बालकुम परिसर के शिवाजी नगर तांडा में गोर बंजारा संघर्ष समिती ( भारत ) की बैठक संपन्न हुई। गोर बंजारा संघर्ष समिती के संयोजक श्री.रविराजजी राठोड  के मार्गदर्शन में शिवाजी नगर तांडे के गोर बंजारा संघर्ष समिती से सलग्न गोर बंजारा संघर्ष सेना के पदाधिकारीयों ने इस बैठक का…

Read More

प्रकाशित एका वृत्तांनुसार450 बंजारा कुटुंबे धम॔परिवत॔न

मित्रांनो, आजच्या दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित एका वृत्तांनुसार450 बंजारा कुटुंबे धम॔परिवत॔न करून बौद्ध धर्म स्वीकारीत असल्याचे म्हटले आहे.ही अत्यंत धक्कादायक बाब आहे,कृपया आपापल्या विभागात ,उपविभागात याबाबत तातडीने चौकशी करा व त्यांचे मतपरिवर्तन करा.आपली बंजारा संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ सिंधूसंस्कृती आहे त्यामुळे आपण आजही बंजारा म्हणून श्रेष्ठ आहोत ,आज तर हळूहळू आपण जागे होऊन आपले…

Read More
MLA Sanjay Rathod

‘विकासाचा महामेरू नामदार संजयभाऊ राठोड’

सुजलाम सुफलाम असलेला आणि अनेक साधू संत व थोर पुरूषांच्या पद स्पर्शानं पावन झालेला आपला भारत देश.आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळून 67 वर्षाचा काळ उलटला तरी अजूनही काही भागांत सोईसु वधांचा अभाव आहे.या देशाच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्र राज्य,या राज्याच्या पूर्व सिमांतर्गत असलेल्या विदर्भ प्रांतातही सोईसु वधांचा वानवाच.म्हणूनच मराठी माणसांपुढील भौतिक समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांच्या…

Read More
Haribhau rathod

विमुक्त भटक्या समाजाचे प्रलंबित मागण्या मंजुर न केल्यास लढा तीव्र करणार -आ. हरिभाऊ राठोड यांचा इशारा

नागपुर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षापासून प्रवाहाबाहेरच जीवन जगणारा न्यायवंचित विमुक्त-भटक्या समाजाच्या प्रश्नाबाबत सरकार संवदेनशीन नसल्याने प्रचंड असंतोष विमुक्त भटक्या समाजामध्ये खदखदत आहे. विमुक्त भटक्या समाजाच्या विकासासाठी शिफारस करणार्या विविध आयोगापैकी एकही आयोग 67 वर्षात कोणत्याही सरकाराने मंजूर केले नाही. यापैकी कोणते दुसरे दुर्दैव असू शकते. अच्छे दिन यावे यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महसूल…

Read More

पुणे येथे आठवे डॉक्टर्स कॉन्फरन्सचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी) – दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येणारे बंजारा डॉक्टर कॉन्फरन्स यावेळेस पुणे येथे आठवे बंजारा डॉक्टर कॉन्फरन्स दि. 17 व 18 जानेवारी 2015 रोजी आयोजित करण्यात येत आहे. भारतातील सर्व बंजारा डॉक्टरांनी एकत्र यावे त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी. आपल्या समाजाबद्दलचे कर्तव्य काय आहे याची त्यांना जाणीव व्हावी व समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी ठोस पाऊले उचलावे…

Read More

गोर बंजारा संघर्ष समिती भारत की बैठक संपन्न हुई

आज थाणा मे गोर बंजारा संघर्ष समिती की बैठक संपन्न हुई.इस बैठक मे गोर बंजारा संघर्ष समिती के संयोजक श्री रविराज राठोडने संबोधित करते हुये कहॉ कि ऑटो रिक्षा चालक मालक संघटना के चालक मालक तथा पदाधिकारीयों को नये कायदे को ध्यान मे रखते हुयें ऑटो चलाना हैं.RTO व ट्राफिक के नियम व कायदे का…

Read More

नाका कामगारांसह सर्व असंघटीत कामगारांच्या न्याय व हक्कासाठी राज्यव्यापी जनजागृती अभियान

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात मागील आघाडी सरकारचे सरकार गेले आणि भाजपप्रणित महायुतीचे सरकार आले. परंतु राज्यभरातील विविध शहर आणि परिसरात नाका कामगार, दगडखाण, विटभट्टी, बंजारा खडी कामगार, ऊसतोड कामगार, पॉवरलू , मच्छि ार आदी क्षेत्रात काम करणार्या कामगारांची सुमारे सव्वा कोटीहुन अधिक असंघटीत कामगारांचेप्रश्न अजूनही तसेच आहेत. योजना ज्या काही योजना केल्या त्या कागदावरच आहेत….

Read More