संविधानाची निर्मिती बहुजनासाठी सर्वात मोठी क्रांती -प्रा.सुरेश जाधव

लोहा (प्रतिनिधी) – जगात व भारतात बहुजनाच्या हक्कासाठी व परीवर्तनासाठी जेवढय़ा क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले हीच बहूजनासाठी सर्वात मोठी क्रांती होय. असे प्रतिपादन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रा.सुरेश जाधव यांनी केले. लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे राजशात्र विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी भारतीय…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाच्या संदर्भात पी.बिदु नाईक यांनी शिष्टमंडळासह घेतली एकनाथ खडसेची भेट

नांदेड (प्रतिनिधी) – दि.22-11-2014 रोजी नांदेड विश्राम गृहामध्ये नांदेड दौर्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे महसुल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची शिष्ट मंडळासह भेट घेऊन पी. बिंदु नाईक यांनी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यास आलेल्या एका निवेदनाच्या संदर्भात शिफारस करण्याची केली मागणी. दिनांक 17-10-2014 रोजी पी. बिदु नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका निवेदनाद्वारे भटक्या…

Read More
Haribhau Rathod, Ex MP

भटके विमुक्त आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मॅट न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात प्रचंड असंतोष

मुंबई (प्रतिनिधी) – मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाची योग्य अं लबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी केलेला कायदा रद्द करून अवैद्य ठरविताना मॅट न्यायालयाने आरक्षण धोरणालाच हात घालून पदोन्नती व भरती मधील संपूर्ण आरक्षणरद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून भटक्या विमुक्त व संपुर्ण मागासवर्गीय आरक्षण थांबवण्याचे कटकारस्थान चालू आहे काय…

Read More

भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी विधानभवणावर काढला मोचा

नागपूर (प्रतिनिधी) – भटक्या विमुक्तांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी संघर्षवाहीनीने आ.हरीभाऊ राठोड व संघर्षवाहीनीचे संयोजक दिनानाथ वाघमारे, प्रा.मोहन चव्हाण, प्रफुल पाटील, प्रभाकर मांडरे, सदाशिवराव हिवलेकर, अणाजी राऊत, विलास राठोड व असंख्य संघर्षवाहीनीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात नागपूर विधानभवनावर दि. 10 डिसेंबर 2014 ला हजारो भटकेविमुक्त बांधवांच्या उपस्थितीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चाचा नेहरू भवन येथून निघालेल्या मोर्चात…

Read More

सेवाभायार बोल – बंजारा पुकार

मागील भागात आपण मोक्ष प्राप्ती या विषयी पाहिले. भगवे कपडे घालून मोक्ष प्राप्ती होत नाही. तर ज्याचे सदा सर्वदा ईश्वर चिंतन त्यास मोक्ष प्राप्ती होते. सिद्धी त्यांच्या पायावर येवून लोळते. स्वतः लक्ष्मी धावोनी येवून सेवा करते. असे सेवादास महाराज सांगतात. ज्याला कामिनी आवडते त्यास संत म्हणू नका असे सेवादास सांगतात. एके दिवशी नारदमूनी भगवंताशी विचारतात…

Read More

बंजारा समाजातील प्रत्येक व्यक्तींनी अनिष्ठ रुढींचा त्याग करावा

समाजातील प्रत्येक व्यक्तीच जन्म घेतल्यानंतर वेगवेगळ्या ऋन्वामध्ये तो बंदिस्त असतो (मातृऋण, पितृऋण) तसेच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे सामाजिक ऋण हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण मनुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वस्वी सामाजिक ऋणामध्ये बांधलेला असतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक असते. म्हणजे नेमके काय केले पाहिजे. याचा विचार सहज मनात येतो. याचाच…

Read More

“बंजारा” ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात

“बंजारा” ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चार-पाचशे वर्षापुर्वी या समाजाने चित्तोडगड राजस्थानातुन वेगवेगळ्या राज्यात स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक,गुजरात मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,छत्तीसगड, राजस्थान, हरियाना, पंजाब,जम्मू- काश्मीर व गोवा या भागांत कमी जास्त लोक्संख्येने पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका…

Read More

मंडल आयोगातील शिफारश

१९४६ साली विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी ‘शुद्र पूर्वी कोण होते ?’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमातून शुद्रांचा (म्हणजे ओबिसींचा) इतिहास त्यांनी प्रथम उजेडात आणला. याच दरम्यान शेतकऱ्यांचे एक मोठे नेते डॉ. पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी ‘मी राज्यघटनेमध्ये ओबीसींसाठी महत्वाची तरतूद करणार आहे’ ही कल्पना देशमुखांना दिली होती. ‘व्हू वेअर द…

Read More

गोर दन छ आज खरे अथ॔ती

भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुनच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोकांकडुनच केली जाते. भारतातील प्राचीन जनजातींमधील बंजारा ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील वीस प्रांतामध्ये सतरा नावाने व उप नावाने बंजारा ओळखले जातात.ज्यांची जन संख्या ही चार करोड पेक्षा जास्त असु शकेल असे वाटते. भारत देशाची एकमात्र बंजारा जमात आहे जिची बोली, वेशभूषा,…

Read More

“दवाळी अन् बंजारा समाज”

“वर्षे दनेरी कोट दवाळी” मार गोर बंजारा भाईन जय सेवालाल…. भाईयो बंजारा समाजेर संस्कृती खुप वेगळी संस्कृती छं | बंजारा समाजेर दवाळी सन मनायर खुप वेगळ पदत छ | आस पदत तमेन दुसरेर केरी देकेन मळेवाळ छेनी.कारण बंजारा समाज एक समाज आसो छ वोर कोई बरोबरी वोरो भी एक कारण छ.बंजारा समाज ये समाजेम भाई…

Read More