“बंजारा समाजाचे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात होत आहेत अव्वल”
मित्र हो जय सेवालाल👏 एकेकाळी बंजारा तांड्यातील विद्यार्थी 10 वी किंवा 12 वीला फक्त पास झाले तरी खुप खुश असायचे.पण आजकाल अस झाले कि मुलांना खरोखर शिक्षण मिळायला सुरुवात झाली आहे.भलेही शिक्षणाला खुप खर्च वाढलये गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेशासाठी झगडावे लागते पण तो विद्यार्थी त्या चांगल्या शाळेत प्रवेश घेउन चांगल्या प्रकारे मार्क मिळऊन पास…