भटक्या विमुक्तांचा आरक्षणाचा न्यायालयीन लढा तिव्र करणार -प्रा. मोहन चव्हाण
वाशिम (प्रतिनिधी) – भटक्या विमुक्त हा आपल्या आस्तित्वाची लढाई लढत असुन तेच या देशाचे मुलनिवासी असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध असुन भटक्या विमुक्ताच्या न्यायालयीन लढा आरक्षणासाठी तिव्र करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मोहन चव्हाण यांनी केले ते वाशिम येथील जिजाऊ सभागृहात बंजारा समाजाच्या न्यायालयीन लढा या विषयावर आयोजीत व्याख्यानात…