मातंग समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड चा केला सन्मान

नांदेड (प्रतिनिधी) – समई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात संभाजीराव मंडगीकर, पत्रकारीता क्षेत्रातील भातर दाऐल, सांस्कृतिक क्षेत्रातील जु.जॉनी लिव्हर रामेशर भालेराव, शिक्षण क्षेत्रातील शिवा कांबळे, साहित्य क्षेत्रातील प्रा. विठ्ठल भंडारे व उद्योग क्षेत्रातील शंकर कांबळे, यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानपत्र सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आले. नांदेड – समई प्रतिष्ठान वतीने मातंग मसाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा…

Read More

तांडावस्ती अजूनही प्रवाहापासून वंचित राहणे हे शासनाचे अपयश – आ.हरिसिंग राठोड

तांडावस्ती अजूनही प्रवाहापासून वंचित राहणे हे शासनाचे अपयश – आ.हरिसिंग राठोड : विधिमंडळात “तांडेसामू चालो” मोहिमेची दखल. मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर ही तांडा मुख्य प्रवाहात आणल्या गेले नाही.हे शासनाचे पूर्णतः अपयश असल्याचे संतप्त सवाल विधानपरिषदेत आ.हरिसिंग राठोड यांनी औचीत्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. राज्यात बंजारा , धनगर , पारधी , लमाण , रामोशी ,…

Read More

बंजारा,आदिवासी आणि इतर मागासवर्गीय समाजातील ख्रिचन झालेल्यां नागरिकांची घर वापसी करणार पत्रकार कविराज चव्हाण यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी पैसे,येसु दुःखाना दूर करणार,नोकरी देणार आणि तुम्हाला मुले होणार अशी विविध आश्वासनांना बळी पडून ख्रिचन झालेल्या बंजारा,आदिवाशी आणि इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांना पुन्हा हिन्दू बनविन्यासाठी घर वापसी मोहीम सुरु करणार अशल्याची घोषणा पत्रकार कविराज चव्हाण यांनी केली.ते मंगळवारी पालघर येथे आयोजित कार्यक्रममध्ये बोलत होते. राज्यातील ग्रामीण भागामध्ये ख्रिचन मिशिनरीकडून मोठ्याप्रमाणात धर्मपरिवर्तन करण्यात येत आहे….

Read More

विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अखिल भारतीय) संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी जाहीर

राज्य अध्यक्ष पदी श्री.दिलीप धोत्रे यांची तर राज्य कार्यवाह पदी श्री.अनिल फड यांची निवड जाहीर. ——————————————————- मुंबई :- काल रविवार दि.२१ अाॅक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देशभरातील भटक्या-विमुक्त समाजाकरीता कार्य करित असलेल्या विमुक्त,घुमंतु जनजाती विकास परिषद या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय विमुक्त घुमंतू अर्धघुमंतू जनजाती अायोग,भारत सरकार…

Read More

पेलो पाणी:- गोरमाटी कविता.

पेलो पाणी अभाळ गरजो मरग लागो अंग ,अंग तावडो लार , लार छेंडी…।। मरगेर पहेल बुंद जमीप पडी मचगो कळोल जंगलेमाई मोरेर अवाज मलखेमाई बदल घडो मरगेमाई….।। पाणी पड डूंगरेम धुडेर वास मलखेम अभाळ गरजो मरग लागो……।। अंग,अंग पाणी लार,लार म जातो धुडेर गंध मनेन भागो अभाळ गरजो ,मरग लागो… पाणी पड अन तावडो तप…

Read More

🌼दल (मन)🌼

शान्ति त्यागे ती मळछ दलेर एकाग्रता ती कोनी. दलेन भगवाने ती अतराभी लगाडनु जरूरी कोनी जतरा जरूरी भगवानेम खुद लागनु जरूरी छ. स्वता भगवानेम लागजाईस तो दल अापो-आप भगवानेम लागजावछ. दलेन स्थिर करनु मूल्यवान छेनी प्रत्युत स्वरूपेर स्वत:सिद्घ निरपेक्श स्थिरतार अनुभव करनु मुल्यवान छ. जनालगु दले्न संसारेती हटान परमात्मा म लगाडेर कोशीस रेये जनलगु दलेर…

Read More
Kailash Rathod Banjara

“बार कोसेपर दिवो बळीय”

“बार कोसेपर दिवो बळीय” संत सेवालाल महाराज बंजारा समाजेरो धर्मगुरू खरो समाज सेवक वेन चलेगे वौंदेर बोल आज खरे वेरेच। वोंदेर प्रत्येक बोल खरे वेरेच।अन् आपणे समाजेर बुद्धिजीवी भाईन विचार करन समीजेर नविन पिढी समोर समाज प्रबोधन करणो लागिय। तांडाम रेयेवाळो बंजारा समाज हली शहरैम स्थलांतर वेगो.समाजेर बाई बापडीर पोशाख बदलगे,माणसेर पोशाख बद्दलगे,बोली भाषा बदलेलाग,भाईन…

Read More

जुक़ाम (COLD)

जुक़ाम होना एक आम समस्या है | जुक़ाम का रोग किसी मौसम में हो सकता है परन्तु यह अक्सर दो मौसमों के बीच में होता है जैसे गर्मी और सर्दी | जुक़ाम प्रदूषण के कारण भी हो सकता है | किसी गर्म जगह से एकदम ठंडी जगह पर चले जाने के कारण,पेट में कब्ज,गर्म के…

Read More

डाॅ.श्री.रवींद्रजी उत्तमराव राठोड ( लोहरेकर )

डाॅ.श्री.रवींद्रजी उत्तमराव राठोड (लोहरेकर) यांची हिंगोली येथील जिल्हा रुग्णालय येथे ऑर्थो सर्जन (हाड तज्ञ) या पदावर महाराष्ट्र शासना मार्फत बदली करन्यात आली असुन जिल्ह्यातील सर्व गरीब रुग्नांना सदरील कार्यसम्राट डाॅक्टराची सेवा लाभनार आहे. तरी सर्व रुग्नानी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.                   आपला.        संदीप चव्हाण जिंतूरकर सौजन्य -: गोर गजानन डी.राठोड चिफ…

Read More