पाकिस्तान मधील सामान्य माणूस अतिरेकी नांहीत.ते तर आपल्या सारखे सामान्य जीवन

पाकिस्तान मधील सामान्य माणूस अतिरेकी नांहीत.ते तर आपल्या सारखे सामान्य जीवन जगणारे लोक आहेत .भारतातून आलेल्या पाहुण्या कडून तेथील दुकानदार पैसे घेत नाहीत.कारण त्यांच्या मते भारतातून आलेले लोक आमचे पाहुणे आहेत.तेथील जनतेपैकी  केवळ मुठभर लोक अतिरेकी व धम॔ वेडे आहेत.   त्यात तेथील सेना व राजकारणी हे प्रमुख आहेत.तेथील सामान्य जनतेकडून भारतीयांचे किती सन्मानाने स्वागत होते…

Read More

वसंत विचारधारा : सर्वसमावेशकतीचे नवी पहाट

राज्यात किंवा राज्याबाहेर आज विविध विचारधारा समाजात आमुलाग्र बदल घडवून आणत आहे. प्रत्येक विचारधारा आपापल्या मुलत्वानुसार प्रगल्भ आहेत. परंतु राज्याच्या स्थापनेपासून तर आजच्या दिनांकापर्यंत किती विचारधारा राज्यात कसे आणि कुणासाठी बदल घडवुन आणत आहेत. ते कितपत प्रभावी झाल्या किंवा नाही याचे मंथन करणे काळाची गरज आहे. राज्यात किंवा राज्याबाहेर विविध विचारधारा जनमाणसात रूजलेल्या असताना देखिल…

Read More

समाज सेवा करने से क्या मिलेगा यह कभी सोचो मत।

दोस्तों. भाईयों और बहनों को जय सेवालाल. जय गोर. दोस्तों मै उन सभी भाईयों का सन्मान पुर्वक आदर करना चाहुंगाँ। कि आज इस  साल में सभी जगहों पर धर्मगुरु संत श्री सेवालाल महाराज 276 वी जंयती मनाने की एक महत्वपूर्ण भूमिका निभाई है।और हमारा समाज अब एक हो रहा है। यह एहसास हमें अपने दिलाया…

Read More

ग.नु जाधव यांना आदर्श पुरस्कारने सन्मानीत

किनवट – येथुनच जवळ असलेल्या घोटी केंद्रांतर्गत जि.प.प्रा.शा.मलकापुर येथील सहशिक्षक तथा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना किनवटचे तालुकाध्यक्ष ग.नु.जाधव यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार दि. 24 ऑगस्ट रोजी मुखेड येथे पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते व आ.विक्रम काळे, आ.हनमंतराव पाटील बेटोगरेकर, जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटोगरेकर, शिक्षण सभापती संजय पाटील कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यातआला. त्यांनी संपुर्ण…

Read More
jagrut-gor-banjara-banjaraone.com

“गोर बोली भाषेचे अस्तित्व न टिकल्यास सास्कंतीक ऐक्य धोक्यात येईल”:-भाग 2

*गोर बोली भाषेचे अस्तित्व न टिकल्यास* *बंजारा समाजाचे सांस्कृतिक ऐक्य धोक्यात येईल*  जरूर वाचा ???????? ( गोर बोली भाषा जागृती अभियान ) *भाग..२* जेव्हा १९६१मध्ये जनगणना झाली त्या वेळी १६५२ मातृभाषांची यादी झाली. प्रत्येक भाषा ही मातृभाषा नसते. पण तरीही साधारण ११०० भाषा असाव्यात, असं त्यावेळचं अनुमान होतं. १९७१मध्ये फक्त १०८ भाषा दिसल्या. म्हणजे दहा…

Read More

“जिंदगी के सफर मे पाच इंसान कि जरूरत”

मुझे पैसा नही बल्की,इंसान जोडना हैं। आप सब मेरे भाईयों को मेरा कहना हैं। जिंदगी के सफर मे हर भाई कम से कम चार भाईयों को जोडना बहुत उच्चित रहेंगा। पैसा,धन,कारोबार कुछ साथ नही आता,आत्ता हैं तो बस आपका आछा कर्म,समाज के लिऐ किया हुआ कर्तव्य,आप दुसरो के लिऐ अछा सोचोंगे तो दुनिया आपके लिऐ…

Read More

“कासवाडी; कासी- रोमॅन्टिक रान फुल”

वाते मुंगा मोलारी My Swan song कासवाडी; कासी- रोमॅन्टिक रान फुल “कासवाडी एक उन्माद छ.उन्मादी जगणेरो इ एक प्रतिक छ.ये मस्तानी कासीरो चांदणी रातेर मंद मादक प्रकाशे माइरो लेरा लेती रमणो ई एक नृत्य छ.ये हुंसी कासीरो चांदणी रातेरो मस्तानी जगणो इ रोमान्स हुबो करदचं…! लांबडी, बरु, केसुला, कासवाडी ये गोरुनं आनंदमय जगणेर तत्वज्ञान सिखायेवाळे…

Read More

‘कै.शिलाताई सुभाष चव्हाण’ यांच्या दुःखद

शीलाताई सुभाष चव्हाण माजी महिला व बालकल्याण सभापती जि. प. जळगाव आपल्याला सोडुन गेल्या उद्या 9 वाजता अंत विधी चाळिसगाव येथे आहे, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो .राष्ट्रीय बंजारा टायगर्स त्यांच्या दुःखात सहभागी आहे. ‘कै.शिलाताई सुभाष चव्हाण’ यांच्या दुःखद निधनामुळे समाजाची फार मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद सुभाष चव्हाण आणि परीवारास मिळो.हिच…

Read More