बंजारा समाजाला सेवालाल महाराजांच्या विचाराची गरज -कांतीलाल नाईक
श्री. सतिष एस राठोड ✍ पारोळा– अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक यांनी बंजारा समाजाला क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन २८० व्या जयंतीच्या निमित्ताने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व भोग लावण्यात आले. तसेच पुलगामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोरसिंग…