वसंतराव नाईक साहेब : सुसंस्कृत राजकारणी, शेतकरी मित्र
प्रचंड बुद्धिमत्ता , कुशल संघटक, संयमी राजकारणी, एक चांगले व्यक्तीमत्व, शेती हा ध्यास व श्वास तसेच जनसामान्यांविषयी कळवळा असे अनेक गुणांनी परिपूर्ण असलेले. वसंतराव नाईक साहेब म्हणजे कार्यकतृत्वाचे मोठे विद्यापीठच होते. त्यांच्या कार्यकालामध्ये जे काही निर्णय घेतले ते आपल्या राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरले. नाईक साहेबांना शेती विषयी जशी आत्मियता होती तशी शिक्षणा विषयी देखील त्यांना…