विमुक्त भटक्या समाजाचे प्रलंबित मागण्या मंजुर न केल्यास लढा तीव्र करणार -आ. हरिभाऊ राठोड यांचा इशारा
नागपुर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षापासून प्रवाहाबाहेरच जीवन जगणारा न्यायवंचित विमुक्त-भटक्या समाजाच्या प्रश्नाबाबत सरकार संवदेनशीन नसल्याने प्रचंड असंतोष विमुक्त भटक्या समाजामध्ये खदखदत आहे. विमुक्त भटक्या समाजाच्या विकासासाठी शिफारस करणार्या विविध आयोगापैकी एकही आयोग 67 वर्षात कोणत्याही सरकाराने मंजूर केले नाही. यापैकी कोणते दुसरे दुर्दैव असू शकते. अच्छे दिन यावे यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महसूल…